Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u324010940/domains/shayrii.com/public_html/wp-includes/functions.php on line 6031

Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार | Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts

4.3/5 - (6 votes)

Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत मराठी सुविचार आम्ही या ब्लॉग पोस्ट मध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि खूप सारे मराठी सुविचार टाकलेले आहेत या ब्लॉग पोस्ट मध्ये मी तुम्हाला एक हजारापेक्षा जास्त मराठी सुविचार वाचण्यासाठी मिळतील आम्ही हा संग्रह खूप कष्टांनी बनवलेला आहेत तरी तुम्ही आमचा कष्टाला कुठेतरी समाधान कारक म्हणून तुम्ही आमच्या ब्लॉग पोस्ट वर आला आहे त्याबद्दल तुमचे मी मनापासून स्वागत करतो.

या वेबसाईटमध्ये तुम्हाला खूप साऱ्या प्रमाणात सुविचार म्हणजेच मराठी सुविचार पाहायला मिळतील यामध्ये खूप चांगले चांगले असे सुविचार आम्ही टाकण्याचा प्रयत्न केलेल्या आहेत तुम्ही हे सर्व सुविचार वाचावे हीच आमची अपेक्षा आणि तसेच तुम्हीही सुविचारांची पोस्ट तुमच्या सर्व चांगल्या मित्र प्रकारांची शेअर करावी जेणेकरून त्यांना देखील चांगले विचार देण्यामध्ये आमचा हात भारी लागेल आणि तसाच तुमचा देखील हातभार लागेल चला तर मग सुरवात करूया आजच्या या अत्यंत महत्वाच्या अशा लेखाला आणि पाहूया मराठी सुविचार.

Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

हजारो माणसे मिळतील आयुष्यात
पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे
आई वडिल पुन्हा मिळणार नाही.

आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा…. पण,
कोणत्याही गोष्टीसाठी, आई-वडिलांना सोडू नका….

खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा
लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी
दिलेल्या एक रुपयापेक्षा कमीच असते..

स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
….तो एक बाप असतो…..

आई कोणिच नाही ग येथे आधार मनाला देणार
सर्व चुका माफ करुन तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार
आई कोणीच नाही ग माझ आसरा मनाला देणार
मायेन रोज कुशित घेऊन झोपणार

मनाची माया फ़ार निरागस असते..!
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात हरवते..!!

आई”म्हणजे भेटीला आलेला देव,
“पत्नी”म्हणजे देवाने दिलेली भेट आणि
”मित्र”म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट….

आई म्हणजे मंदिराचा कळस…
आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी!!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी!!

!! आईच्या !! गळ्याभॊवती तिच्या पिल्लानॆ मारलेली मिठी
हा तिच्यासाठी नॆकलॆस पॆक्शाही मॊठा दागिणा आह

आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।

Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts | Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi

जीवनात दोनच गोष्टी मागा
आई शिवाय घर नको आणि
कोणतीही आई बेघर नको

लहानपणी आपण आई माझ्याकडे ये म्हणून भांडत असतो
आणि मोठेपणी आईला तुझ्याकडे राहूदेत म्हणून
भावंडाबरोबर भांडत असतो

आईसारखा चांगला टीकाकार कोणी नाही
आणि तिच्यासारखा खंभीर पाठीराखा कोणी नाही

आई म्हणजे कुटुंबाचे हृदय असते

नेहमी दोन स्त्रियांचा स्वीकार करा
जिने तुम्हाला जन्म दिला आणि
जिने फक्त तुमच्यासाठीच जन्म घेतलाय

पुरुष शिकला तर फक्त एक पुरुष सुसंकृत होतो
पण एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंब सुसंकृत होते

वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असत,
पाण्यात न भिजवता किनाऱ्याला नेत असत

वडील आणि मुलगा यांच्यामधल्या वाढत जाणाऱ्या
‘जनरेशन ग्याप’ नावाच्या दरीला जोडण्यासाठी
‘आई’ नावाचा भक्कम पुल असतो

तुमच चांगल व्हाव अस
फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत.

स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला ‘आई म्हणतात.,
पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला ‘बाप म्हणतात.🍁

Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts | Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi


आईच्या ममतेचा आणि
बापाच्या क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही..

संघर्ष हा वडीलाकडून आणि संस्कार हे आईकडून शिकावे।
बाकी सगळं दुनिया शिकवते!

विश्वास बापावर ठेवा
आणि प्रेम आईवर करा
ना कधी धोका भेटेल
ना कधी मन तुटेल…

ज्याला आईबापाच्या
कष्टाची जाणीव असते ना
तो कधीच वाईट मार्गाला
जात नाही….

“कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा,
जेव्हा आपण काहीतरी नवीन करून
पहाण्यासाठी तयार असाल तेव्हाच
आपण पुढे जाऊ शकता. ”

Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts | Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi


“स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा,
गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत”. 👍

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा
आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा.

प्रयत्न करत राहा कारण
अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत.

प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते.

तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून
गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.

अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.

असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.
तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,
त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो
आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते.

उत्साह हेच सर्वकाही आहे
फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे.👍

अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे.

“मी ‘कोणापेक्षा’ चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही,
पण मी ‘कोणाचे’ तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल …!”

Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts | Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi


उठा ! जागृत व्हा !!
जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका.

स्वतःचा विकास करा.
ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.

विचार करण्यासाठी वेळ द्या,
कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे.

जिवनात कितीही कठीण प्रंसग आले
तरी तक्रार करु नका, कारण ‘परमेश्वर’ हा असा दिग्दर्शक आहे
जो कठीण ‘भूमिका’ नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो…..!

यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते.

आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

आतला आवाज सतत ऐकत राहणे,
हीच स्वातंत्र्य मिळविण्याची किंमत आहे.

आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.

आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

मनुष्या जवळची नम्रता संपली कि,
त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.

जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात,
त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.

बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे,
हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही.
तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि
कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे
“लोक काय म्हणतील?”

स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

Inspirational Quotes in Marathi / सर्वोत्तम प्रेरणादायक सुविचार मराठी 👍


देवा तुला किती परीक्षा घ्यायची आहे घे, पण मी जिंकल्याशिवाय
माघार घेणार नाही.

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हाकी तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका
शोधायला वेळच नाही मिळाला पाहिजे.

फक्त एकदा यशस्वी व्हा मगबघा तुमचा CALL न उचलणारे
हि दररोज CALL करतील.

एकाच प्रकारे विचार करून वेगवेगळे problem सुटत नाहीत
Think differrent.

पैसा हा हुशार माणसाचागुलाम असतो तर
मूर्ख माणसाचा मालक.

आलेले अपयश विसरा, येणाऱ्या यशावर
लक्ष केंद्रित करा!

मी नंतर करेल अस कोणताच श्रीमंत
व्यक्ती म्हणत नाही.

जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली तर,
हरायचा प्रश्नच येत नाही.
लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत आहेत त्यांना
जिंकून दाखवा.

प्रत्येक समस्येच्या आत
एक संधी आहे…

जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची
वाट पाहत असतात.

जिंकणारे जिंकण्यासाठी खूप
वेळा हरलेले असतात.

ज्याला हरायची भीती आहे तो माणूस
कधीच जिंकू नाही शकत.

एक विजेता तोच हरणारा असतो ज्याने अजून एकदा
प्रयत्न केलेला असतो.

Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts | Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi


विजय मिळवण्याआधीतुम्ही स्वत:ला विजेता
म्हणून पाहिलं पाहिजे…

आपण जिंकणारच याच विचाराने
कामाला सुरवात करा.

प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकनारे
प्रयत्न सोडत नाही…

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक
गोष्ट वेगळेपणाने करतात.

लढायला शिका म्हणजे
गुलामीची वेळ येत नाही.

आपली वेळ आपल्याच हातात असते काटे तर
फक्त घड्याळाचे फिरतात.

मोठी साम्राज्य फक्त मेहनतीनेच स्थापित होतात,
कारणांनी नाही !!!

भूतकाळाचे कैदी बनूनका, भविष्याचे
निर्माते बना.

कारण देण्यापेक्षा झालेल्या चूका मान्य
करायला शिका.

माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त
विचाराने थकतो…

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली
पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts | Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi


काही स्वप्न वयावरनाही तर जिद्दी वर
अवलंबून असतात.

जगायचं असेलतर स्वत:च वर्चस्व
निर्माण करा.

सगळ्यात मोठा सूड म्हणजे
प्रचंड यश.

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

रिस्क घेणेच सगळ्यात मोठी
सुरुवात असते!

माघार घेणे आणि कारणे देणे बंद करा
यश तुमच्या सोबत असेल.

“दहा गोष्टींमध्ये “सामान्य” राहण्यापेक्षा एकाच गोष्टींमध्ये
“महान” बना.”

मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्या माणसाला
छोटा समजत नाही!

तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची
गरज लक्षात येईल.

सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो कारण जंगलात
निवडणूक होतं नाहीत.

Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts | Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi

लक्षात ठेवा काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे
तर आपली वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

दुबळे लोक बदल घेतात बलवान माफ करतात
तर बुद्धिमान दुर्लक्ष करतात.

जीवन कितीही कठीण असले तरी
त्यामध्ये करण्यासारखे नेहमीच काहीतरी असते
ज्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.

यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते
त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी करावी लागते.

खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा
जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल.

लोकांची विचार करण्याची क्षमता जिथे संपते ना
तिथून आपली सुरु झाली पाहिजे.

या स्पर्धेच्या जगात टिकून राहायचं असेल तर
एकच मार्ग नेहमी बाकींच्यांपेक्षा दोन पाऊले पुढे राहायचं.

एक वेळ स्वतःची झोप कमी केलेली चालेल
पण स्वप्न कमी करू नका.

सगळ्याच गोष्टींमध्ये average बनण्यापेक्षा
एकाच कोणत्यातरी गोष्टीत master बना

इतिहास वाचण्याची नव्हे तर
इतिहास रचण्याची स्वप्ने पहा.

पिढीजात मिळालेला संपत्तीचा नव्हे तर
स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशांचा गर्व असावा.

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील
तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”

Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts | Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi


जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा,
गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,
निदान एक काम पूर्ण करीन,
निदान एक अडथळा ओलांडिन,
निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण
देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते!

अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात.
तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.

पंखा वरती ठेव विश्वास घे भरारी झोकात
कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी औकात.

हिम्मत एवढी मोठी ठेवा कि
तिच्यासमोर नशिबाला पण झुकाव लागेल.

फक्त एकदा यशस्वी व्हा
मग बघा तुमचा call हि न उचलणारे
दररोज call करतील.

महत्व वेगाला नाही तर आपण त्या वेगाने
कोणत्या दिशेला चाललोय याला असत.

नशीबही हरायला तयार आहे फक्त
तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे.

कितीही मोठे व्हा पण पाय जमिनीवर असू द्या
म्हणजे कोणी आपल्याला खाली खेचू शकणार नाही.

खेळ असा दाखवा कि जिंकता आलं नाही
तरी आपली छाप सोडता आली पाहिजे.

मेहनतीच्या काळात कुणावर अवलंबून राहू नका
म्हणजे परीक्षेच्या काळात कुणाची गरज भासणार नाही.

तुटता तारा बघून स्वप्न पूर्ण होत असती तर
सगळे रात्रभर जागून त्याचीच वाट बघत असते ना.

हरलात तरी चालेल फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे
हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

इज्जत मागून मिळत नाही तर ती कमवावी लागते
आणि ती कमवण्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागत.

Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts | Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi


आयुष्य मगरीसारखं जगायचं
जेव्हा perfect झडप मारायची
असेल तेव्हाच हालचाल करायची.

देवाने सगळ्यांना हिरा म्हणूनच जन्माला घातलं आहे
पण इथे जो घासला जाईल तोच चमकेल!

दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःच साम्राज्य
तयार करून दुसर्यांना कामाला ठेवायचं.

स्वप्न मोठं ठेवा income
आपोआप मोठा होईल.

चार पैसे कमी कमवा पण आपला बाप गावातून जाताना
मान वर करून चालला पाहिजे असं काहीतरी करा.

तुला हफ्त्याच्या शेवटी पार्टी करायची असते
म्हणून तू पैसे जमा करतोस आणि
मला माझं साम्राज्य उभा करायचंय
म्हणून मी पैसे जमा करतोय.

श्रेष्ठ बनायचं असेल तर तुम्हाला असे काम करावं लागणार
ज्यांचा सामान्य लोक विचार पण करू शकणार नाहीत.

आयुष्यात खूप डसणारे साप भेटतील
त्यांना पुंगी वाजवून नाचवण्याचे सामर्थ्य
तुमच्या मनगटात ठेवा!

Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts | Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi


जेव्हा सगळंच संपून गेलंय वाटते
तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरु करण्याची.

हजार लोकांच्या शर्यतीत पहिल्या येण्यासाठी
999 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागत.

तुमच्याकडे फक्त दोन पर्याय आहेत
आता मेहनत करा किंवा नंतर पच्छाताप करा.

प्रॅक्टिस अशी करा जस काय तुम्ही कधीच जिंकलात नाहीस
आणि परफॉर्मन्स असा द्या कि जस काही तुम्ही कधी हरलेच नाही.

एक वेळेस दहा काम करण्यापेक्षा
दहा वेळेस एकच काम करा
यश नक्कीच तुमच्या हातात येईल.

जगाला आवडेल ते कराल तर एक product म्हणून राहाल
आणि स्वतःला आवडेल ते कराल तर साला एक brand म्हणून जगाल.

जर तुम्हाला पाहून एखादी मुलगी रस्ता बदलत असेल
तर तुमच्यामध्ये आणि कुत्र्यांमध्ये काहीच फरक नाही.

जे काय कराचे आहे ते गर्दीतून बाहेर येऊन करा
कारण गर्दी तुम्हाला धाडस तर देईल पण ओळख नाही.

 Quotes on Life in Marathi | Whatsapp status on life in Marathi
जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात..
सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की अपोआप सुटतात.

जीवन म्हणजे काय?
कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही
तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे
पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.

जीवनात एकदा तरी
“वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
“चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही.

जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि, उत्तरानाच प्रश्न पडावे….
मनालाही समाजात नाही मग, रडत बसावे, कि हसत रडावे.

आर्थिक हानी, मनातील दु:ख, पत्नीचे चारित्र्य,
नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान
या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका, यातच शहाणपण आहे.👍

आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो
की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.

आळसात आरंभी सुख वाटते,
पण त्याचा शेवट दु:खात होतो.

आयुष्य कोणासाठी थांबत नाही
फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात.

“जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते,
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.”

सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा.

कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही;
उलट आपले सामर्थ्य वाढते.

कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात
तर ते दुर पळतात.

केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून,
अनुभवातुन शिकण्यात आहे.

छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

जखम आयुष्याचे शब्दात उतरवले
अश्रु पिऊन आयुष्य माझे जगवले
सुख तर कधी न मिळाले आयुष्यात
दु:खालाच मी प्राणप्रिय यार बनवले

जगण्यात मौज आहेच
पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.

विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.

“जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती
आपला आत्मविश्वास आहे.”

“बुद्धीच्या कॅमेऱ्यातविचारांचे रोल…
टाकून प्रयत्नाचे बटन दाबल्या शिवाय…
भविष्याचा सुंदर फोटो निघत नाही.”

“माणूस घर बदलतो माणूस मित्र बदलतो
माणूस कपडे बदलतो तरी तो दुःखीच असतो
कारण तो आपला स्वभाव बदलत नाही.”

“अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. “

“आयुष्यात काय करायचे हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका,
नाहीतर तुम्ही काय करायचे हे तीच वेळ ठरवेल.”

“आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते,
पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते.”

आयुष्यात दुखः कवटाळून बसू नका ते विसरा आणि सदैव हसत रहा.”

“आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा
जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत.”

“तुम्ही किती जगता यापेक्षा कस जगता याला जास्त महत्व आहे.”

“जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.”

सुखी आयुष्याचा ‘पासवर्ड’ म्हणजे “तडजोड”

“जगू शकलात तर चंदनासारखे जगा, स्वत: झिजा आणि इतरांना गंध द्या.”

आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.

आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे,
तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल.

आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारख झालय,
कितीही दु:खी असेल तरी जगासमोर हसावच लागतं.

माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात
मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.

आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य धडा शिकवते,
व्हा जीवन जगण्याची कला कळते.

“प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्वाचा आहे.”

“माणूस म्हणतो, पैसा आला कि मी काही तरी करेन,
पैसा म्हणतो तू काही तरी कर मगच मी येईन.”

“विचार श्रेष्ठ आणि शुध्द असतील
तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही.”

“वाचण्यासारख काही तरी लिहा,
किंवा ज्यावर लिहल जाईल अस काही तरी करा.”

“परिस्थिती गरीब असली तरी चालेल,
पण विचार भिकारी नसावेत.”

“आपल्या माणसांसोबत वेळ कळत नाही,
पण वेळेसोबत आपली माणस नक्कीच कळतात.”

“आपल्याला पाहिजे ते देव कधीच देत नसतो
आपल्यासाठी जे आवश्यक असते ते देव आपल्याला देत असतो.”

“हरलात तरी चालेल फक्त जिंकनाऱ्याने म्हटलं पाहिजे
हा आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.”

Educational Quotes in Marathi / शैक्षणिक सुविचार मराठी
पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा
दुसरा आनंद नाही.

परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत
डोकावून पाहण्याची संधी!

ज्ञान ही माहिती नसून ते परिवर्तन आहे.

सोन्याची किंमत होईल पण शिक्षण हे अमूल्य आहे.

शिक्षण हे खूप शक्तीशाली हत्यार आहे,
तुम्ही त्याने जग बदलू शकता.

शिक्षण ही चावी आहे
स्वातंत्र्याचे दरवाजे उघडण्याची.

चांगल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांमधील
सर्वोत्तम बाहेर कसे आणावे हे माहिती असत.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे
जो पियेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

शिक्षण म्हणजे केवळ डिग्रीचा कागद असतो,
पण खरं शिक्षण तर तुमच्या माणुसकीतून दिसत.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा,
ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही.

शिक्षण ही ती कुऱ्हाड आहे जे अज्ञानाचे
जंगल तोडण्यास आपले सहकार्य करते.

शिक्षण म्हणजे वही पेन नव्हे
तर बुद्धीला सत्याकडे
भावनेला माणुसकीकडे
शरीराला श्रमाकडे नेण्याचा
मार्ग म्हणजे शिक्षण.

सुख समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा.

ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा
की भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल.

शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे
आणि हृदयाला भावनेकडे वळविणे
म्हणजे शिक्षण होय.

शिकण्याची आवड निर्माण करा आपण असे केल्यास
एक दिवस तुम्ही नक्की यशस्वी व्हाल!

ज्ञानातील एक गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते.

शिक्षक केवळ यशाचा मार्ग दर्शवू शकतो,
परंतु आपल्याला त्या मार्गाचा अवलंब करावा लागेल.

यश साजरा करणे चांगले आहे,
परंतु आपल्या अपयशापासून शिकणे महत्वाचे आहे.

Love quotes in Marathi | प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार
स्वतःसाठी न जगता जेव्हा दोन जीव
एकमेकांसाठी जगतात त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात.💕

मला तुझ्यासमोर कोणताच हट्ट करायचा नाहीये
कारण त्या हट्टापेश तू माझ्यावर केलेलं प्रेम लाखमोलाच आहे.💕

मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं कारण मी
थोडंस जरी रडलो ना तर घरचे हवं ते आणून द्यायचे.💕

खरं तर प्रेम देवाला पण भेटले नाही
आपण तर माणसं आहोत.💕

छोट्या – छोट्या गोष्टी वर तेच Couples भांडतात
जे एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेमकरतात…💕

खरं प्रेम ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा
समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त विचार करता..💕

प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट……
आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.💕

देवाने मला माझा आयुष्यात आनंदी
राहण्यासाठी दिलेल बक्षीस आहेस तू…..💕

आपल्या GF ला MOVIE बघायला तर सगळेच घेऊन जातात गं,
पण मला तर तुला बायको बनवून जेजुरी ला घेऊन जायचं आहे.💕

कधी कधी असा विचार येतो की,
चोकलेट समजून खाऊन टाकावं तुला.😘💕

का कोणास ठाऊक पण एवढं मात्र नक्की आहे
की तुझ्या नाही मध्ये कुठंतरी ‘होय’ लपलेलं आहे.💕

प्रेम करा एकासोबतच करा आणि
आयुष्यभर त्याच्याशी प्रामाणिक रहा.💕

प्रेमात फोन करणे किंवा रोज चॅटींग करणे महत्वाचे नाही,
कधीतरी एक छोटीशी भेट पुरेशी आहे प्रेम व्यक्त करण्यासाठी.💕

खडूस तुझ्यावर प्रेम करण्यापेक्षा सर्वात जास्त
मज्जा तर तुझ्यासोबत भांडण्यात येते.💕

खूप भारी वाटतं तेव्हा ज्यावेळेस
आपली चूक असून सुद्धा समोरची
व्यक्ती बोलते तू बोल ना माझ्या सोबत
माझीच चुकी होती ह्यामध्ये!!!💕

लोक म्हणतात की मेल्यावर स्वर्ग दिसतो
त्यांना कसं सांगू मी तर इथंच अप्सरा बघितली आहे.💕

नको माधुरी दिक्षित नको जुही चावला..
तु हो म्हणलीसं की मला देवचं पावला…

कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक,
प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल.💕

एकमेकांची चूक विसरून
एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम…💕

प्रेमात प्रेमामुळे शारीरिक संबंध असावे,
शारीरिक संबंधासाठी प्रेम नसावं…💕

राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच
वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच
येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची
स्वतःहून जास्त काळजी असते.👩‍❤‍👩

कुणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाहीत
कुणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे
म्हणजेच तर खरं प्रेम…💕

जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते
फक्त तीच व्यक्ती तुम्हाला
वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल
बाकी दुनिया फक्त मजा घेईल.💕

💕Crush, Attraction
तीन-चार महिन्यांपूरतेच असते पण ते
जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम असते.💕

त्या माणसाला कधीच धोखा देऊ नका
जो तुमच्यासाठी त्याच्या सगळ्या
सवयी बदलतो
तुम्हाला त्याचा सगळा वेळ देतो आणि
तुमच्यासाठी खूप Serious असतो.💕

सगळ्या गोष्टी Limit मध्ये आवडतात
पण तुच एक आहेस की Unlimited आवडतोस…💕

Relationship मध्ये चंद्र-ताऱ्यांची गरज नसते हो…
गरज असते ती प्रेम, विश्वास आणि Respect ची.💕

बऱ्याच मुलींचा स्वभाव बिनधास्त हसत बोलण्याचा असतो…
बरीच मुलं त्यांच्या या स्वभावाला प्रेम समजून बसतात.💕

खरे प्रेम तेच असते, ज्यामध्ये
दोघेही एकमेकांना गमवायला घाबरतात.💕

मनातलं बोलायला धाडस लागत पण
न बोलता मनातलं ओळखायला खऱ्या
प्रेमात पडाव लागत..💕

आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे,खरं
असेल तर लाइफ बनते अणि खोटं
असेल तर अनुभव मिळतो….💕

तुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे
हे माहित नाही…
पण तू जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस
तेव्हा खरंच मला करमत नाही.💕

मैत्री आणि प्रेम यामध्ये फरक
एवढाच की…
प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने
कधी रडवले नाही. 💕

आता तर सवय झाली आहे तुझ्या वागण्याची
तू त्रास दिलास तरी चेहऱ्यावर SMILE चं येते.💕

तसं तर मी कोणाला Follow पण करत नाही
पण तुझ्या नजरेनं मला नोकर बनवलं आहे.💕

खडूस किती वेळा सांगू तुला
साडी घातल्यावर केस मोकळे
नको सोडत जाऊस
Heart Attack आला तर मरेल ना मी..💕

खूप प्रेम आहे तुझ्यावर प्लीज
कदी बदलू नको सहन नाही होणार.💕

जर दोघे मनापासून खरं प्रेम करत असतील ना तर त्यांना
कोणीच अडवू शकत नाही मग ती जात असो किंवा घरचे.💕

‘तुझं माझं प्रेम लाईव बिलासारखं आहे
दिवसेंदिवस वाढतच चाललंया.💕

किती Lucky असतं ना ते Couples
ज्यांना आपल Future
काय आहे माहीत असत तरी ते
एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम करतात.💕

चार शब्द प्रेमाचे बोलल्याने प्रेम होत नाही,
त्यासाठी जाणीव असावी लागते प्रेमाची.💕

खूप प्रेम करतो गं तुझ्यावर म्हणून मला
तुझा समोर झुकायला कमीपणा नाही गं वाटत मला..💕

मी बोललेला शब्द तुझा मनाला लागला आहे
का तुझ मन कोणामध्ये लागल आहे.💕

खडूस तू समोर दिसलीस की,
फक्त तुलाच पाहत बसुशी वाटतं.💕

तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील
दुःखाचा दिवस असेल आणि
मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील
शेवटचा दिवस असेल…..💕

हृदयाला आवडेल त्याच्यावर प्रेम करा,
डोळ्यांना काय सगळेच छान दिसतात.💕

झोप उडवून मला म्हणते झोप आता उदया बोलू
तुच सांग मला आता मी उद्या पर्यंत काय करु.

प्रेम असेल तर राग येणारच कारण
राग हा हक्काच्या माणसावरच येतो.💕

चेहऱ्यावरचे हावभाव काय कोणीही समजू शकेल,
जोडीदार तर असा हवा जो आपलं शांत राहण्याचं कारण ओळखेल.

Aai baba Marathi Suvichar Quotes Status / आई-बाबा सुविचार
‘आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात
पैसा आणि नाव कितीही कमवलतं
तरीही आई वडील गुरू यांच्या
आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती “आई”…
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते “बाबा”..

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!

आईच्या डोळ्यांतील रागाच्या पाठीमागे
वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.

आयुष्यात आई आणि वडील यांना
कधीच विसरु नका.

जगात असे एकच न्यायालय आहे की तेथे
सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम.

ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण
मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही.

देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे
आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता आहे.

आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दांची ओळखकरुन दिली, बाबानी शब्दांचा अर्थ समजवला,
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली,
आईने लढण्यासठी शक्ती दिली, बाबानी जिकण्यासाठी नीती दिली
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे.

एका आठवड्याचे ‘सात’ वारअसतात.
‘आठवा’ वार आहे “परिवार”,
तो ठिक असेल तर सातहीवार ‘सुखाचे’ जातील!!
आयुष्याच्या लढाईत ‘बाबा’ नावाची ‘तलवार’
आणि ‘आई’ नावाची ‘ढाल’
सोबत असली की ‘संघर्षाला’
सहज हरवता येते.🍁

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल
सांगता येत नाही.

Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

  1. आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
  2. परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
  3. खिडकी म्हणजे आकाश नसतं.
  4. जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे
  5. वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
  6. भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
  7. कविता म्हणजे भावनांचं चित्र!
  8. संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
  9. तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक
  10. पटीने देव तुम्हाला देईल.
  11. ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
  12. स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा
  13. वापर कुणाला करु देऊ नका.
  14. अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
  15. तुलना करावी पण अवहेलना करू नये.
  16. समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
  17. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
  18. मनत आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
  19. चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
  20. व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
  21. आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
  22. तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
  23. अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
  24. विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा
  25. मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
  26. आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
  27. आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
  28. प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
  29. तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
  30. सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
  31. काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
  32. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
  33. चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
  34. तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
  35. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद
  36. देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
  37. चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
  38. आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
  39. उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही
  40. पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
  41. अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  42. मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
  43. रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !
  44. अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
  45. अंथरूण बघून पाय पसरा.
  46. कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.
  47. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची
  48. माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
  49. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
  50. संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.
  51. सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
  52. सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
  53. शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥
  54. सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
  55. विद्या विनयेन शोभते ॥
  56. शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे.
  57. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
  58. एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
  59. कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
  60. आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.
  61. ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार
  62. आपल्याला नाही.
  63. कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
  64. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे
  65. हात घ्यावे 
  66. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
  67. मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
  68. ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
  69. जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
  70. आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो
  71. त्यांच्यावर प्रेम करा.
  72. रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
  73. लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
  74. लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
  75. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर
  76. जातात.
  77. जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
  78. पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
  79. आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
  80. गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
  81. कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
  82. स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
  83. ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.
  84. जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !
  85. सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
  86. श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
  87. आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं
  88. म्हणजे अमृत मिळणं.
  89. एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला
  90. दृष्टीकोन व्यक़्त होतो.
  91. प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
  92. आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !
  93. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
  94. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
  95. अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.
  96. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
  97. आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
  98. बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
  99. कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !
  100. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.
  101. नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
  102. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
  103. आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
  104. आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
  105. खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं
  106. आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं
  107. जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
  108. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
  109. स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.
  110. आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
  111. माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी,
  112. प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
  113. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
  114. तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
  115. शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.
  116. हसा, खेळा पण शिस्त पाळा.
  117. आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
  118. स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.
  119. काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
  120. काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
  121. एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार
  122. मिळवत रहा.
  123. हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !
  124. उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
  125. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
  126. तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा….आत्ताच !
  127. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
  128. दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
  129. माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
  130. प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
  131. व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी हते.
  132. काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
  133. दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
  134. शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू
  135. जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
  136. दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.
  137. शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
  138. जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.
  139. परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.
  140. ऎकावे जनाचे करावे मनाचे.
  141. एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
  142. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान
  143. बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.
  144. चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
  145. तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
  146. दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.
  147. स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं
  148. हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
  149. स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.
  150. त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे
  151. शिकणे हीच विद्या !
  152. जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या
  153. दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.
  154. पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
  155. उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
  156. जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
  157. मरावे परी कीर्तीरूपे उरावे.
  158. आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.
  159. मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे
  160. योग्य.
  161. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
  162. तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
  163. गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.
  164. स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
  165. प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
  166. आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
  167. जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
  168. सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.
  169. उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
  170. लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
  171. मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.
  172. जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेलीअसते.
  173. सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
  174. जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.
  175. संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातातअसतं.
  176. जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
  177. सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा… हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.
  178. क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.
  179. जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.
  180. जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.


जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

वैभव त्यागात असते, संचयात नाही.

तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास
ठेवा.

खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.

मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.

पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही
की फसवत नाही.

ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध
रहा.

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.

मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.

भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो

वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.

शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा
लागतो.

कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.

बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.

दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.

ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.

दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.

जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.

एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥

सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.

श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.

राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.

उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा
हक्क नही.

पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.

मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.

दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो

आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात.

संकटं टाळता येणं शक्य नाही, पण… पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.

आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं
धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं

जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग
येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी
राहतात.

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत
उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच
असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.

सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.

व्यक्तीने हे पाहिलं पाहिजे कि आपल्या समोर काय आहे, न कि आपल्यानुसार काय असले पाहिजे.

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.

अनेकवेळा लोकं हे कधीच समजून घेत नाही कि जीवनाचे मुख्य ध्येय आनंदी राहण्यातच आहे.

सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे : पाप होईल इतके कमाउ नये ,आजारी पडू इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्चू नये, आणि भांडण होईल इतके बोलू नये.

यश कुणी दिल्याने मिळत नाही. ते कमवावे लागते. कार्यक्षेत्रात, मैदानात, रक्त वाहून, घाम गळून आणि वेळ पडल्यास अश्रू वाहुनही कमवावे लागते.

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

आयुष्य हे असंच जगायचं असतं. आपल्याजवळ जे नाही, त्यावर रडत बस्ल्यापेक्षा जे आहे, त्याचा सुयोग्य वापर करा. जग अपोआप सुंदर बनतं.

जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!

आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.

हारणारे नेहमीच हारत नाहीत……जिंकणारे नेहमीच जिंकत नाहीत……हारणारेही कधीकधी असे उडतात, की पुन्हा जमिनीवर उतरत नाहीत.

“आदर” अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि “प्रेम” अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.

डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत.

रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा.

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

जिंकण्याच्या उत्साह हा हरण्याच्या भीतीपेक्षा नेहमी मोठा असला पाहिजे.

आपल्याला जर यथार्थपणे काहीतरी करायचे असेल तर, प्रतीक्षा करू नका, स्वत: ला अधी

जेव्हा तुम्ही त्या पर्यावरणाचे कैदी बनण्यास नकार देतात, ज्यात तुम्ही सर्वप्रथम स्वतःला शोधून काढले आहे, तेव्हा तुम्ही यशाच्या दिशेने पहिले पाऊल घेतलेले असते.

नेतृत्व करणाऱ्याचे काम अधिक नेते घडवण्याचे आहे, न कि अधिक अनुयायी निर्मित करण्याचे.

तुम्ही त्या संधी मध्ये काय बघताय हे महत्वाचे नाही तर, तुम्हाला त्यात काय दिसतंय हे अधिक महत्वाचे आहे.

मला असे वाटते कि मी जेवढे अधिक परिश्रम करेल, मी तेवढाच नशीबवान होईल.

“विचार” हे आपले सर्वात महत्वाचे भांडवल असले पाहिजे, मग जीवनात आपण किती चढ – उताराला सामोरे जातोय याचाशी काही संबंध नसतो.

आपण काहीही करू शकतो पण, सर्वकाही नाही करू शकत.

ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे.

जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे.

दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.

आजपर्यंत कोणत्याच आळशी कलाकाराने एखादा उत्कृष्ट नमुना तयार केलेला नहीये.

मी हे मानते कि, फक्त एकच धैर्य सर्वात श्रेष्ठ आहे, ते म्हणजे आपल्या स्वप्नांचे अनुसरण करण्याचे धैर्य.

आपण चुकीच्या गोष्टी मागे धावायचे सोडतो तेव्हा, आपण योग्य गोष्टींना आपल्याला पकडाची संधी देतो.

वेडेपणा आणि अलौकिक बुद्धिमत्ता या मधले अंतर फक्त यशाने मोजले जाते.

जीवनाचा अर्थ आपली भेट शोधण्यात आहे आणि जीवनाचा उद्देश ती भेट त्याग करण्यात आहे.

अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात.

तुम्हाला तुमचा आवाज वाढवण्याची गरज नाहीये, फक्त युक्तिवाद सुधारण्याची गरज आहे.

मी अपयशी नाही आहे, मी फक्त असे मार्ग शोधून काढलेत जे उपयुक्त नाही आहेत.

यश एक व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करू नका, पण त्या ऐवजी एक अमूल्य व्यक्ती होण्यासाठी प्रयत्न करा.

“संधी” अपोआप नाही घडत, त्या घडवाव्या लागतात.

आपण एक यशस्वी व्यक्ती पाहतो तेव्हा फक्त त्याचे सामाजिक गौरवत्व बघतो, पण त्याचे त्याग नाही बघत.

यशस्वी उद्योजक हे नेहमी सकारात्मक उर्जा घेत माही तर देत असतात.

प्रतीक्षा करणाऱ्या लोकांकडे नेहमीच चांगल्या गोष्टी येतात, पण जे लोकं प्रयत्न करून संधींमागे धावतात त्यांच्याकडे अधिक चांगल्या गोष्टी येतात.

जर तुम्ही रोजच्या जीवनात कोणती जोखीम घ्यायला तयार नसाल तर, तुम्हाला सामान्य आयुष्य जगावे लागणार आहे.

एक सर्जनशील जीवन जगायचे असेल तर, तुम्हाला तुमच्या मनातून चुकण्याची भीती काढून टाकावी लागेल.

जर तुम्हाला महत्ता मिळवायची असेल तर, परवानगी घेणे सोडून द्या.

जीवनात संघर्ष पेलण्याची तकातच आपल्या क्षमता निर्धारित करतात.

कोणत्याही व्यक्तीने आपल्या अधिकारांपेक्षा जास्त आपल्या हितासाठी लढावे.

नेहमी मिळत असलेल्या असफलतेमुळे निराश होऊन जाऊ नका, कारण कधी कधी गुच्छातली शेवटची चावी पण कुलूप उघडू शकते. नेहमी सकारात्मक राहा.

लवकर राग येणे हा दुर्गुण, लवकरच तुम्हाला मूर्ख इद्ध करेल.

आपल्यातून अहंकार मिवून त्याचे ओझे काढून टाका आणि स्वतःला हलके बनवा कारण, तोच उंच उडतो जो हलका असतो.

यश आणि अपयश हे आपल्या विचारांवर निर्भर आहे. आपण मान्य केल तर अपयश आणि ठरवलं तर यश निश्चित आहे.

आत्मविश्वासाच्या सहाय्याने तुम्ही आकाशही स्पर्श करू शकता, आणि अत्म्विश्वसाविना तुम्ही एखादी साधी संधीचा सुद्धा उपभोग करू शकत नाही.

जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो.

शांततेत पण चांगली कामं होतात, मी पाहिलंय झाडांना सावली देताना.

सर्वात मोठा गुरू मंत्र म्हणजे, इतरांना आपले गुपित कधीच सांगू नका.

असा विजय प्राप्त करा, जसं तुम्हाला जिंकण्याची सवयच आहे आणि हरलात तर असे हरा कि तुम्हाला हरण्याचा आनंद घ्यायचा आहे.

विजयी व्यक्तीला कधीच सत्य आणि असत्याचे प्रश्न नाही विचारले जात.

एक सर्जनशील व्यक्ती काहीतरी कमावण्याच्या इच्छेने प्रेरित होतो न कि, कोणाला हरवण्याच्या.

जर तुम्हाला महत्ता मिळवायची असेल तर, परवानगी घेणे सोडून द्या.

जीवनात संघर्ष पेलण्याची तकातच आपल्या क्षमता निर्धारित करतात.

कोणत्याही व्यक्तीने आपल्या अधिकारांपेक्षा जास्त आपल्या हितासाठी लढावे.

नेहमी मिळत असलेल्या असफलतेमुळे निराश होऊन जाऊ नका, कारण कधी कधी गुच्छातली शेवटची चावी पण कुलूप उघडू शकते. नेहमी सकारात्मक राहा.

लवकर राग येणे हा दुर्गुण, लवकरच तुम्हाला मूर्ख इद्ध करेल.

आपल्यातून अहंकार मिवून त्याचे ओझे काढून टाका आणि स्वतःला हलके बनवा कारण, तोच उंच उडतो जो हलका असतो.

यश आणि अपयश हे आपल्या विचारांवर निर्भर आहे. आपण मान्य केल तर अपयश आणि ठरवलं तर यश निश्चित आहे.

आत्मविश्वासाच्या सहाय्याने तुम्ही आकाशही स्पर्श करू शकता, आणि अत्म्विश्वसाविना तुम्ही एखादी साधी संधीचा सुद्धा उपभोग करू शकत नाही.

जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो.

शांततेत पण चांगली कामं होतात, मी पाहिलंय झाडांना सावली देताना.

सर्वात मोठा गुरू मंत्र म्हणजे, इतरांना आपले गुपित कधीच सांगू नका.

असा विजय प्राप्त करा, जसं तुम्हाला जिंकण्याची सवयच आहे आणि हरलात तर असे हरा कि तुम्हाला हरण्याचा आनंद घ्यायचा आहे.

विजयी व्यक्तीला कधीच सत्य आणि असत्याचे प्रश्न नाही विचारले जात.

एक सर्जनशील व्यक्ती काहीतरी कमावण्याच्या इच्छेने प्रेरित होतो न कि, कोणाला हरवण्याच्या.

फुटबॉल सारखेच आयुष्यात पण तुम्ही तोपर्यंत पुढे नाही जाऊ शकत जोपर्यंत तुमच्याकडे लक्ष्य नाही आहे.

ध्येयाबद्दल विशेष गोष्ट म्हणजे, ते असणे महत्वाचे आहे.

आयुष्याची विडंबना यात नाहीये कि तुम्ही लक्ष्य पर्यंत पोहचू शकले नाही परंतु यात आहे कि कुठे पोहोचण्यासाठी तुमच्याकडे काही लक्ष्यच नाही आहे.

“लक्ष्य” एक स्वप्न आहे ज्याला नेहमी एक अंतिम मुदत असते.

जोपर्यंत कोणी एखाद्या मोठ्या ध्येयाला प्राप्त नाही करत, तोपर्यंत ते मोठे ध्येय नेहमी असंभव वाटत असते.

एखाद्या कामात सफल होण्यासाठी, तुम्हाला तुमच्या लक्ष्य प्रती एकचित्त निष्ठावान व्हायला लागेल.

नजर धनुष्य बाणावर नाही तर, निशाण्यावर असली पाहिजे.

यशस्वी योद्धा हा एक सरासरी माणसासारखा आहे, ज्याच्याकडे एखाद्या लेसर लाईट सारखी लक्ष केंद्रित करणारी शक्ती आहे.

एका चांगल्या आयुष्यात, तुम्ही काहीच गृहीत धरत नाही, जास्तीचे कर्म करत आहात, गरजा कमी आहेत, नेहमी आनंदी राहतात, मोठी स्वप्न पाहतात आणि तुम्हाला जाणीव होते कि तुम्ही किती भाग्यशाली आहात.

उठा, नवीन सुरवात करा आणि येणाऱ्या प्रत्येक नवीन दिवसात येणाऱ्या तेजस्वी संधींचा उपयोग करा.

एक दिवस असा उगवेल कि, तुम्हाला आयुष्यात जे काही करायचं होत ते करण्यासाठी तुमच्याकडे वेळ उरणार नाही. म्हणून, जे करायचंय ते आताच करा.

जर तुम्हाला एक आनंदी जीवन जगायचं आहे, तर ते एखाद्या आवडत्या वस्तू किंवा व्यक्तीशी बांधून ठेवण्य ऐवजी एखाद्या ध्येयाशी बांधील ठेवा.

जरी तुमचे निर्णय कधी कधी चुकणार असतील तरीही निर्णायक व्हायला शिका.

स्वतःला सतत सुधारण्यात गुंतवून ठेवा.

नेहमी कृतज्ञ हृदय ठेवा.

तुम्ही ओळखत असलेल्या सर्व व्यक्तींपैकी सर्वोत्तम उत्साही आणि सकारात्मक बना.

असे काम करा ज्यात तुम्हाला आनंद मिळतो, आणि तेच काम तुमच्या अमुल्य वेळेसाठी आणि प्रतिभेसाठी योग्य आहे.

आता तुम्हाला किती त्रास होतोय याला काही हरकत नाही. पण जेव्हा तुम्ही कालांतराने मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल कि त्याच त्रासामुळे तुमचे आयुष्य आता सुकर झाले आहे.

आयुष्य हे एक सायकल सारखे आहे, संतुलन बनवून ठेवण्यासाठी सायकल चालवत राहावी लागते.

आयुष्यात कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा भंग होतात तेव्हा त्रास होतो आणि जेव्हा काही गोष्टी अनपेक्षित होतात तेव्हा आनंद होतो.

तुम्हाला हे आयुष्य मिळालंय कारण, तुम्ही हे आयुष्य जगण्यासाठी पुरेसे समर्थ आहात.

भूतकाळ हा भूतकाळच राहिला पाहिजे, नाहीतर तो भविष्य नष्ट करेल. उद्या आयुष्य काय संधी देईल त्यासाठी जागा, न कि काय होऊन गेलंय आपल्या आयुष्यात.

जर तुम्ही साकारात्न्क विचार केला तर आवाजचे संगीत होते, आपल्या हालचाली नृत्यात बदलतात, मंदहास्य मथ्य हास्यात रुपांतरीत होते, मन ध्यानात गुंतून जाते आणि जीवन एक उत्सव बनते.

जीवनात कोणताही आणि कितीही कठीण काळ आला तर, पूर्ण विश्वासाने आणि प्रामाणिकपणे त्यात उभे राहा.

प्रत्येक सिद्धी, एक प्रयत्नाच्या निर्णयाने सुरु होते.

आपण जेव्हा, खरोखर काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा कळते कि जीवन किती तेजस्वी आहे.

मी माझे प्रभुत्व/नैपुण्य मिळविण्यासाठी किती कठोर मेहनत घेत्लिए हे जर लोकांना कळले तर ते बरं दिसणार नाही.

यशस्वी होण्याकरता विशिष्ट मार्ग म्हणजे, नेहमी अजून एक वेळा जास्त प्रयत्न करणे.

व्यवसायाबरोबर सामान्य जीवनाची आशा करण्यात गोंधळून जाऊ नका.

जर तुम्ही एखादे काम करताय आणि त्याचा तुम्हाला मोबदला नको असेल तर तुम्ही नक्कीच यशाच्या रस्त्यावर अग्रेसर होत आहात.

मी नेहमी तेच करतो जे मला करता येत नाही, जेणेकरून ते करायला मला जमेल!

तुम्ही काय साध्य केल हे नाहीतर तुम्ही कशावर मात केली आहे ह तुमची कारकीर्द/व्यवसाय निश्चित करते.

नेतृत्व करताना सर्वांत महत्वाचे म्हणजे, हे कधीच समजू नये कि आपण नेतृत्व करत आहोत तर पूर्ण संघात फक्त आपणच महत्वाची व्यक्ती नसून, फक्त आपणच बुद्धिमान नाही आहोत.


तुमची कौशल्ये लपवून नका ठेवू, जगाला दाखवा, त्यांचा वापर व्हावा म्हणूनच त्या आपल्या जवळ आहेत. नाहीतर, सावलीत, सूर्याच्या सावलीवरुन वेळ दाखविणारे घडयाळाचे काय काम.

आपण सर्वांनी जर त्याच गोष्टी केल्या ज्यात आपण सक्षम आहोत, तर अक्षरशः आपण स्वतः आश्चर्यचकित होऊ आपल्या विलक्षण कामाने.

भविष्य उज्वल त्यांचे आहे ज्यांना त्यांच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर पूर्ण विश्वास आहे.

“आपण काय बनू शकलो असतो”, ते बनण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो.

अळीला जेव्हा वाटते की आता आयुष्य संपलंय, तेव्हा तिचे रुपांतर एका सुंदर फुलपाखरू मध्द्ये होते.

स्वतः ठाम राहा, कोणाचेही अनुकरण करू नका.

तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य जागा.

जोपर्यंत तुमच्यात काहीतरी करण्याची आवड आहे, विश्वास आहे आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे तोपर्यंत तुम्ही या जगात कोणतेही काम करू शकता आणि इच्छुक सर्व गोष्टी प्राप्त करू शकता.

तुम्ही अद्वितीय आहात. तुमची स्वतःची एक ओळख/जादू आहे, आणि ती फक्त तुमचीच आहे.

ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले त्यासाठी त्यांना दोष दे नका, स्वतःला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या.

तुम्ही अद्वितीय आहात. तुमची स्वतःची एक ओळख/जादू आहे, आणि ती फक्त तुमचीच आहे

जोपर्यंत तुमच्यात काहीतरी करण्याची आवड आहे, विश्वास आहे आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे तोपर्यंत तुम्ही या जगात कोणतेही काम करू शकता आणि इच्छुक सर्व गोष्टी प्राप्त करू शकता.

तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य जागा.

स्वतः ठाम राहा, कोणाचेही अनुकरण करू नका.

अळीला जेव्हा वाटते की आता आयुष्य संपलंय, तेव्हा तिचे रुपांतर एका सुंदर फुलपाखरू मध्द्ये होते.

“आपण काय बनू शकलो असतो”, ते बनण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो.

भविष्य उज्वल त्यांचे आहे ज्यांना त्यांच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर पूर्ण विश्वास आहे.

आपण सर्वांनी जर त्याच गोष्टी केल्या ज्यात आपण सक्षम आहोत, तर अक्षरशः आपण स्वतः आश्चर्यचकित होऊ आपल्या विलक्षण कामाने.

तुमची कौशल्ये लपवून नका ठेवू, जगाला दाखवा, त्यांचा वापर व्हावा म्हणूनच त्या आपल्या जवळ आहेत. नाहीतर, सावलीत, सूर्याच्या सावलीवरुन वेळ दाखविणारे घडयाळाचे काय काम.

नेतृत्व करताना सर्वांत महत्वाचे म्हणजे, हे कधीच समजू नये कि आपण नेतृत्व करत आहोत तर पूर्ण संघात फक्त आपणच महत्वाची व्यक्ती नसून, फक्त आपणच बुद्धिमान नाही आहोत.

तुम्ही काय साध्य केल हे नाहीतर तुम्ही कशावर मात केली आहे ह तुमची कारकीर्द/व्यवसाय निश्चित करते.

मी नेहमी तेच करतो जे मला करता येत नाही, जेणेकरून ते करायला मला जमेल!

जर तुम्ही एखादे काम करताय आणि त्याचा तुम्हाला मोबदला नको असेल तर तुम्ही नक्कीच यशाच्या रस्त्यावर अग्रेसर होत आहात.

व्यवसायाबरोबर सामान्य जीवनाची आशा करण्यात गोंधळून जाऊ नका.

यशस्वी होण्याकरता विशिष्ट मार्ग म्हणजे, नेहमी अजून एक वेळा जास्त प्रयत्न करणे.

मी माझे प्रभुत्व/नैपुण्य मिळविण्यासाठी किती कठोर मेहनत घेत्लिए हे जर लोकांना कळले तर ते बरं दिसणार नाही.

आपण जेव्हा, खरोखर काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा कळते कि जीवन किती तेजस्वी आहे.

प्रत्येक सिद्धी, एक प्रयत्नाच्या निर्णयाने सुरु होते.

जीवनात कोणताही आणि कितीही कठीण काळ आला तर, पूर्ण विश्वासाने आणि प्रामाणिकपणे त्यात उभे राहा.

जर तुम्ही साकारात्न्क विचार केला तर आवाजचे संगीत होते, आपल्या हालचाली नृत्यात बदलतात, मंदहास्य मथ्य हास्यात रुपांतरीत होते, मन ध्यानात गुंतून जाते आणि जीवन एक उत्सव बनते.

भूतकाळ हा भूतकाळच राहिला पाहिजे, नाहीतर तो भविष्य नष्ट करेल. उद्या आयुष्य काय संधी देईल त्यासाठी जागा, न कि काय होऊन गेलंय आपल्या आयुष्यात.

तुम्हाला हे आयुष्य मिळालंय कारण, तुम्ही हे आयुष्य जगण्यासाठी पुरेसे समर्थ आहात.

आयुष्यात कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा भंग होतात तेव्हा त्रास होतो आणि जेव्हा काही गोष्टी अनपेक्षित होतात तेव्हा आनंद होतो.

आयुष्य हे एक सायकल सारखे आहे, संतुलन बनवून ठेवण्यासाठी सायकल चालवत राहावी लागते.

आता तुम्हाला किती त्रास होतोय याला काही हरकत नाही. पण जेव्हा तुम्ही कालांतराने मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल कि त्याच त्रासामुळे तुमचे आयुष्य आता सुकर झाले आहे.

असे काम करा ज्यात तुम्हाला आनंद मिळतो, आणि तेच काम तुमच्या अमुल्य वेळेसाठी आणि प्रतिभेसाठी योग्य आहे.

तुम्ही ओळखत असलेल्या सर्व व्यक्तींपैकी सर्वोत्तम उत्साही आणि सकारात्मक बना.

नेहमी कृतज्ञ हृदय ठेवा.

स्वतःला सतत सुधारण्यात गुंतवून ठेवा.

जरी तुमचे निर्णय कधी कधी चुकणार असतील तरीही निर्णायक व्हायला शिका.

जर तुम्हाला एक आनंदी जीवन जगायचं आहे, तर ते एखाद्या आवडत्या वस्तू किंवा व्यक्तीशी बांधून ठेवण्य ऐवजी एखाद्या ध्येयाशी बांधील ठेवा.

एक दिवस असा उगवेल कि, तुम्हाला आयुष्यात जे काही करायचं होत ते करण्यासाठी तुमच्याकडे वेळ उरणार नाही. म्हणून, जे करायचंय ते आताच करा.

उठा, नवीन सुरवात करा आणि येणाऱ्या प्रत्येक नवीन दिवसात येणाऱ्या तेजस्वी संधींचा उपयोग करा.

एका चांगल्या आयुष्यात, तुम्ही काहीच गृहीत धरत नाही, जास्तीचे कर्म करत आहात, गरजा कमी आहेत, नेहमी आनंदी राहतात, मोठी स्वप्न पाहतात आणि तुम्हाला जाणीव होते कि तुम्ही किती भाग्यशाली आहात.

यशस्वी योद्धा हा एक सरासरी माणसासारखा आहे, ज्याच्याकडे एखाद्या लेसर लाईट सारखी लक्ष केंद्रित करणारी शक्ती आहे.

नजर धनुष्य बाणावर नाही तर, निशाण्यावर असली पाहिजे.

एखाद्या कामात सफल होण्यासाठी, तुम्हाला तुमच्या लक्ष्य प्रती एकचित्त निष्ठावान व्हायला लागेल.

जोपर्यंत कोणी एखाद्या मोठ्या ध्येयाला प्राप्त नाही करत, तोपर्यंत ते मोठे ध्येय नेहमी असंभव वाटत असते.

“लक्ष्य” एक स्वप्न आहे ज्याला नेहमी एक अंतिम मुदत असते.

आयुष्याची विडंबना यात नाहीये कि तुम्ही लक्ष्य पर्यंत पोहचू शकले नाही परंतु यात आहे कि कुठे पोहोचण्यासाठी तुमच्याकडे काही लक्ष्यच नाही आहे.

ध्येयाबद्दल विशेष गोष्ट म्हणजे, ते असणे महत्वाचे आहे.

फुटबॉल सारखेच आयुष्यात पण तुम्ही तोपर्यंत पुढे नाही जाऊ शकत जोपर्यंत तुमच्याकडे लक्ष्य नाही आहे.

एक सर्जनशील व्यक्ती काहीतरी कमावण्याच्या इच्छेने प्रेरित होतो न कि, कोणाला हरवण्याच्या.

विजयी व्यक्तीला कधीच सत्य आणि असत्याचे प्रश्न नाही विचारले जात.

असा विजय प्राप्त करा, जसं तुम्हाला जिंकण्याची सवयच आहे आणि हरलात तर असे हरा कि तुम्हाला हरण्याचा आनंद घ्यायचा आहे.

सर्वात मोठा गुरू मंत्र म्हणजे, इतरांना आपले गुपित कधीच सांगू नका.

शांततेत पण चांगली कामं होतात, मी पाहिलंय झाडांना सावली देताना.

जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो.

आत्मविश्वासाच्या सहाय्याने तुम्ही आकाशही स्पर्श करू शकता, आणि अत्म्विश्वसाविना तुम्ही एखादी साधी संधीचा सुद्धा उपभोग करू शकत नाही.

यश आणि अपयश हे आपल्या विचारांवर निर्भर आहे. आपण मान्य केल तर अपयश आणि ठरवलं तर यश निश्चित आहे.

आपल्यातून अहंकार मिवून त्याचे ओझे काढून टाका आणि स्वतःला हलके बनवा कारण, तोच उंच उडतो जो हलका असतो.

लवकर राग येणे हा दुर्गुण, लवकरच तुम्हाला मूर्ख इद्ध करेल.

नेहमी मिळत असलेल्या असफलतेमुळे निराश होऊन जाऊ नका, कारण कधी कधी गुच्छातली शेव

टची चावी पण कुलूप उघडू शकते. नेहमी सकारात्मक राहा.

कोणत्याही व्यक्तीने आपल्या अधिकारांपेक्षा जास्त आपल्या हितासाठी लढावे.

जीवनात संघर्ष पेलण्याची तकातच आपल्या क्षमता निर्धारित करतात.

जर तुम्हाला महत्ता मिळवायची असेल तर, परवानगी घेणे सोडून द्या.

एक सर्जनशील जीवन जगायचे असेल तर, तुम्हाला तुमच्या मनातून चुकण्याची भीती काढून टाकावी लागेल.

जर तुम्ही रोजच्या जीवनात कोणती जोखीम घ्यायला तयार नसाल तर, तुम्हाला सामान्य आयुष्य जगावे लागणार आहे.

प्रतीक्षा करणाऱ्या लोकांकडे नेहमीच चांगल्या गोष्टी येतात, पण जे लोकं प्रयत्न करून संधींमागे धावतात त्यांच्याकडे अधिक चांगल्या गोष्टी येतात.

यशस्वी उद्योजक हे नेहमी सकारात्मक उर्जा घेत माही तर देत असतात.

आपण एक यशस्वी व्यक्ती पाहतो तेव्हा फक्त त्याचे सामाजिक गौरवत्व बघतो, पण त्याचे त्याग नाही बघत.

“संधी” अपोआप नाही घडत, त्या घडवाव्या लागतात.

यश एक व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करू नका, पण त्या ऐवजी एक अमूल्य व्यक्ती होण्यासाठी प्रयत्न करा.

मी अपयशी नाही आहे, मी फक्त असे मार्ग शोधून काढलेत जे उपयुक्त नाही आहेत.

तुम्हाला तुमचा आवाज वाढवण्याची गरज नाहीये, फक्त युक्तिवाद सुधारण्याची गरज आहे.

अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात.

जीवनाचा अर्थ आपली भेट शोधण्यात आहे आणि जीवनाचा उद्देश ती भेट त्याग करण्यात आहे.

वेडेपणा आणि अलौकिक बुद्धिमत्ता या मधले अंतर फक्त यशाने मोजले जाते.

आपण चुकीच्या गोष्टी मागे धावायचे सोडतो तेव्हा, आपण योग्य गोष्टींना आपल्याला पकडाची संधी देतो.

मी हे मानते कि, फक्त एकच धैर्य सर्वात श्रेष्ठ आहे, ते म्हणजे आपल्या स्वप्नांचे अनुसरण करण्याचे धैर्य.

आजपर्यंत कोणत्याच आळशी कलाकाराने एखादा उत्कृष्ट नमुना तयार केलेला नहीये.

दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.

जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे.

ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे.

आपण काहीही करू शकतो पण, सर्वकाही नाही करू शकत.

“विचार” हे आपले सर्वात महत्वाचे भांडवल असले पाहिजे, मग जीवनात आपण किती चढ – उताराला सामोरे जातोय याचाशी काही संबंध नसतो.

मला असे वाटते कि मी जेवढे अधिक परिश्रम करेल, मी तेवढाच नशीबवान होईल.

तुम्ही त्या संधी मध्ये काय बघताय हे महत्वाचे नाही तर, तुम्हाला त्यात काय दिसतंय हे अधिक महत्वाचे आहे.

नेतृत्व करणाऱ्याचे काम अधिक नेते घडवण्याचे आहे, न कि अधिक अनुयायी निर्मित करण्याचे.

जेव्हा तुम्ही त्या पर्यावरणाचे कैदी बनण्यास नकार देतात, ज्यात तुम्ही सर्वप्रथम स्वतःला शोधून काढले आहे, तेव्हा तुम्ही यशाच्या दिशेने पहिले पाऊल घेतलेले असते.

आपल्याला जर यथार्थपणे काहीतरी करायचे असेल तर, प्रतीक्षा करू नका, स्वत: ला अधीर बनवा.

जिंकण्याच्या उत्साह हा हरण्याच्या भीतीपेक्षा नेहमी मोठा असला पाहिजे.

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.

रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा.

डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत.

“आदर” अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि “प्रेम” अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.

हारणारे नेहमीच हारत नाहीत……जिंकणारे नेहमीच जिंकत नाहीत……हारणारेही कधीकधी असे उडतात, की पुन्हा जमिनीवर उतरत नाहीत.

आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.

जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!

आयुष्य हे असंच जगायचं असतं. आपल्याजवळ जे नाही, त्यावर रडत बस्ल्यापेक्षा जे आहे, त्याचा सुयोग्य वापर करा. जग अपोआप सुंदर बनतं.

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

यश कुणी दिल्याने मिळत नाही. ते कमवावे लागते. कार्यक्षेत्रात, मैदानात, रक्त वाहून, घाम गळून आणि वेळ पडल्यास अश्रू वाहुनही कमवावे लागते.

सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे : पाप होईल इतके कमाउ नये ,आजारी पडू इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्चू नये, आणि भांडण होईल इतके बोलू नये.

अनेकवेळा लोकं हे कधीच समजून घेत नाही कि जीवनाचे मुख्य ध्येय आनंदी राहण्यातच आहे.

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.

व्यक्तीने हे पाहिलं पाहिजे कि आपल्या समोर काय आहे, न कि आपल्यानुसार काय असले पाहिजे.

 तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य.

 प्रामाणिकपणा  हि शिकवण्याची बाब नाही, तर तो रक्तातच असावा लागतो, त्यात टक्केवारी नसते ,तो असतो किंवा नसतो.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

“यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.

खऱ्या विद्यार्थ्यांला कधीच सुट्टी नसते, सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.

ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.

 आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका. 

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

 “कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा”

ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही  तर, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात.

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.

हार पत्करण माझ ध्येय नाही कारण मी बनलोय जिंकण्यासाठी.

“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.

कुणी तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका कारण उंच उडणारे गरुड खु कमी असतात.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

स्वत:वर विश्वास ठेवता पण हा यशस्वी होण्याच्या मर्गातला पहिला टप्पा आहे.

यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्या हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.

भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..

माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

जर मला झाड तोडायला 6 तास दिलेत तर मी 4 तास कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेल.

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते….

100 लोकांच्या शर्यतीत पाहिलं येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळ करावं लागतं.

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि, तुम्ही किती असामान्य आहात.

आपली खरी स्वप्न तीच आहे जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आई सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.

खंबीरपणे उभे रहा जग तुमचे काही बिघडवू शकत नाही.

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.

तुमच्या धेय्यावरून जग तुम्हाला ओळखत असतं.

मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.

प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.

“यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय”.

आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

 दुनिया आपल्याला तो पर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

 परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

 उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा, किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा.

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.

अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.

गणितात कच्चे असाल तरी चालेल पण हिशोबात पक्के रहा.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.

 नशीबाशी लडायला मजा येते ते मला जिंकू देत नाही आणि मी आहे की हार मानत नाही.

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.

 ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

 निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच येत नाही भले सोबत कुणी असो वा नसो.

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे. बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका, कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

न हरता, न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नसीब सुद्धा हरत.

 तुम्ही हुशार आहात फक्त कशात ते ओळखा ज्या दिवशी ते कळेल तुमचं जग बदलेल.

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून …

ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

 एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं.

 खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने जगायला शिका.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बागळावी, विचारांवर विश्वास ठेवावा. आणि आपल्या कर्तुत्वाने ते साध्य करावे.

 इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्वाचे.

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही.

 आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात कारण धनुष्यबाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो.

अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते.


“जीवनात कधी कुणाला कमी समजू नका ,कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही”
 
“श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते
कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे व्यक्तीमत्व.”
 
“भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.”

“जगात 7 अब्जापेक्षा जास्त
लोक आहेत त्यातील एका
माणसाच्या मताने तुम्ही
निराश होऊन ध्येय सोडणार
आहात का?
 
“परिस्थितीच्या हातातली कधीच कठ पुतळी बनू नका,
कारण परिस्थितीत
बदलण्याची ताकद तुमच्यात आहे.”
 
“यशाजवळ
पोहचण्यासाठी
कधीही
शॉर्टकट नसतो.”
 
“ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे
जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत
जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे
,तेव्हढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे.”

Marathi Inspiring Quotes/मराठी प्रेरणादायक सुविचार.
प्रेरणादायक सुविचार मराठी
प्रेरणादायक सुविचार मराठी
 
“दुसरे ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पाहण्यास आपण कधीही वयाने वयस्कर नाही.”

 
“आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे
काही फरक पडत नाही
कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे !!
 
“यशाचा मुख्य आधार!
         सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करा !! “
“कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.”
 
“आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दु: खी होऊ नका
कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात !!
 
“आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु
         आपल्या सवयी बदलू शकता!
         आणि नक्कीच आपल्या सवयी
      आपलं भविष्य बदलेल !!
 
“जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि
जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा
चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.”
 
“जे लोक हटके आहेत ते इतिहास रचतात
हुशार लोक त्यांच्याबद्दलच वाचतात!!!
 
“दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू
शकत नाही,जोपर्यंत आपण
हरण्याचा विचार करत नाही.”
Educational Quotes in marathi/शैक्षणिक सुविचार मराठी
Education-Quotes-in-Marathi
Education-Quotes-in-Marathi
“आज आराम करून
आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा
शैक्षणिक जीवनात कष्ट करून
आयुष्यभर आरामात जगणं
कधीही चांगलं”????

“आपल्या प्रतिमेची काळजी घ्या
कारण ते तुमच्या वयापेक्षा जास्त  वय तुमच्या प्रतिमेचे आहे.”
 
“संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही
आणि प्रामाणिकणा पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.”
 
“जबाबदाऱ्या भाग पाडतात
गाव सोडायला
नाही तर कोणाला आवडत
घर सोडून रहायला….
 
“स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय
आपल्या उपस्थितिची दखल घेतली
जात नाही!!!
 
“संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही
जोपर्यंत छणीचा घाव घेत नाही
दगडसुद्धा देव होत नाही.”
 
“टीकाकारांनचा नेहमी आदर करा ,कारण
ते तुमच्या गैर हजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात”
 
“मूर्खांकडून प्रशंसा ऐकण्यापेक्षा चांगले!
         हुशार माणसाची ओरड ऐकावी !!
 
“जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात, ज्यांना यशस्वी व्हायचे असेल  ते त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यास शिकतात.”
 
“जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास शिका किंवा हार मानू नका.”
 
“सोबत कितीही लोक असुद्या शेवटी संघर्ष
स्वतःलाच करावे लागतात
म्हणून अडचणीत आधार शोधू नका
स्वतः लाच भक्कम बनवा.”
 
“नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली
खेचणारे लोक नेहमी
आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असतात.”
 
“आपल्याला कोणी फसवले ह्याचे दुःख फार काळ
राहत नाही
पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आंनद मात्र लांब काळापर्यंत राहतो.”
 
“जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न
करतात
त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा.”
 
“आपण फक्त आनंदात रहावे कारण
आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी
लोक पूर्ण वेळ काम करत असतात.”

Motivational quotes in marathi for success/यशासाठी मराठी मध्ये प्रेरक कोटस
 

motivational quotes in marathi for success
Motivational quotes in marathi for success

“जर आपल्याला हिऱ्याची चाचणी घ्यायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा

उन्हात काचेचे तुकडेसुद्धा चमकू लागतात.”

 
“सांभाळून चला कारण कौतुकाच्या पुलाखाली
मतलबाची नदी वाहत असते.”
 
“स्वतःची वाट स्वताच बनवा
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”
 
“प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा
आपोआपच गवसतात.”
 
“नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा
कारण उद्या येणारी वेळ
आपल्या नशीबामुळे नाही तर
कर्तृत्वामुळे येते.”
 
“दगडात एक कमतरता आहे
की तो कधी वितळत नाही
पण एक चांगलेपणा आहे
की तो कधी बदलत नाही.”
 
“गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावी लागते.”
 
“पांढऱ्या शुभऱ्या कपड्यातील बेईमानीपेक्षा
मळलेल्या कपड्यातील
इमानदारीचा रंग रुबाबदार असतो”
 
“यश तुमच्याकडे येणार नाही!
         त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल !!
 
“अपयश आपल्याला यशाच्या नवीन मार्गांकडे घेऊन जाते.”
 
“ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला!
       कारण झाडे मुळे नव्हे तर पाने बदलतात !! “
 
“क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”
 
“आपले ध्येय उच्च ठेवा आणि आपण ते प्राप्त करेपर्यंत थांबु नका.”
 
“ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या मागे एक दिवस काफिला असतो.”
 
“जगात असे दोन प्रकारचे लोक आहेत, एक जो स्वतःला जगाप्रमाणे बदलतो आणि दुसरा जो स्वतः जग बदलतो.”
 
“नेहमीच लहान बनून राहा
प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो,
आणि इतके मोठे व्हा की
जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसललेे नसेल.”

Motivational Quotes in marathi/सुंदर प्रेरणादायी सुविचार मराठी
 

  motivational Quotes in marathi
motivational Quotes in marathi
 
“त्यांना काय वाटेल?” ह्यांना काय वाटेल? जग काय विचार करेल? त्यापेक्षा वरचढ होऊन  विचार करा, आयुष्य हे उन्नतीचे दुसरे नाव असेल. “
 
“आपण काही करण्यास घाबरत असाल तर ते लक्षात ठेवून आपले कार्य खरोखर धैर्याने भरलेले आहे.”
 
“कपड्यांचा सुगंध वास यात काही मोठी गोष्ट नाही, आपल्या चरित्याचा जेव्हा सुगंध पसरतो तेव्हा मजा येते !!”
 
“जीवन सोपे नाही; संघर्ष केल्याशिवाय माणूस महान होत नाही; दगडसुद्धा हतोड्याच्या घावाशिवाय देव होत नाही. “
 
“आपल्या ध्येयाच्या मागे धावत रहा, कारण जर आज नाही तर कधी नाही,लोका काही वेळा लक्ष  घालतील, फक्त थांबु नका,तुमचे टप्पा कधीतरी येईल.”
 
“कोणाच्या पायापडून  यशस्वी होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी मनातून ठरवणे चांगले.”
 
“मेहनत इतक्या शांतीत करा की तुमचे यश धिंगाणा घालेल.”
 
“शहाणा माणूस तो नाही जो विटाचे उत्तर दगडाने देतो,शहाणा व्यक्ती तर तो आहे जो त्या फेकलेल्या विटापासून घर बनवतो.”
 
“ज्यांच्या कडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात!”
 
“जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातुन हरणारा माणूस कधीही जिंकू शकत नाही !!”

Marathi Motivational Quotes with images/मराठी प्रेरणादायी सुविचार फोटोसह

Motivational quotes marathi
Motivational quotes marathi



“फक्त मृत मासे पाण्याचा प्रवाहात वाहत जातात, त्यात राहणारे जिवंत मासे स्वत: चा मार्ग तयार करतात.”

“कम्फर्ट झोनमधून बाहेर जा, जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पहाण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता.”
 
“आपल्या पाठीमागे बोलणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. याचा अर्थ असा की आपण त्यांच्यापेक्षा दोन पाऊल पुढे आहात.”
 
“जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही असे लोक म्हणतात ते कार्य करणे होय.”
 
“ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही.”
 
“चांगल्याबरोबर चांगले व्हा, वाईट बरोबर वाईट होऊ नका, कारण हिरे पासून हिरा कोरले जाऊ शकतात पण चिखलाने चिखल साफ करता येत नाही.”
 
“जुन्या पानांची पतझड झाल्याशिवाय नवीन पाने झाडावर येत नाहीत, त्याचप्रकारे मानवाचे चांगले दिवस त्रास आणि त्रास सहन केल्याशिवाय येत नाहीत.”
 
“आपणास काहीतरी वेगळे करायचे असेल तर गर्दीपासून दूर होऊन करा कारण गर्दी धैर्य देते पण ओळख हिसकावते.”
 
“जर आयुष्यात काही वाईट वेळ आली नसेल तर मग आपल्या मध्ये लपलेले परके आणि गैरामधी दडलेले आपले लोक कधीही ओळखू शकणार नाहीत.”
 
“जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयी आपला वेळ बदलतात.”
 
“यशस्वी लोक इतर कोणीही नसतात, त्यांना कठोर परिश्रम कसे करावे हे त्यांना फक्त माहित असते.”

Marathi Motivational Suvichar/मराठी सुविचार
“स्वत:ला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा, जे नाल्यात पडले तरी त्याचे मूल्य कमी होत नाही.”
 
“अपयश आणि यश या दोन्ही बाबतीत, लोक आपली चर्चा करतील,आपल्याशी यशाची प्रेरणा म्हणून आणि अयशस्वी होण्यासारखे शिकतील.”
 
“जो माणूस स्वतःचा राग स्वत: वर ठेवतो तो इतरांच्या रागापासून वाचला जातो”
 
“लोक आपल्यावर दगडफेक करतीन तर आपण त्या दगडाला मैलाचा दगड बनवा.”
 
“जोपर्यंत आपण इतरांना आपल्या समस्या आणि अडचणींचे कारण समजत आहात तोपर्यंत आपण आपल्या समस्या आणि अडचणी मिटवू शकत नाही.”
 
“गर्दी नेहमीच वाटेत सहजतेने चालत असते, परंतु याचा अर्थ असा नाही की गर्दी नेहमीच योग्य मार्गावर चालते. आपला स्वत: चा मार्ग निवडा कारण आपल्यापेक्षा कोणालाही आपले चांगले माहिती नाही.”
 
“या जगात काहीही अशक्य नाही. आपण जितके विचार करू शकतो ते करू शकतो आणि आपण आजपर्यंत न विचार केलेल्या गोष्टींचा विचार करू शकतो.”
 
“यश आपल्याला जगाशी परिचित करते आणि अपयशामुळे आपल्याला जगाची ओळख होते.”
 
“दुर्बल लोक सूड घेतात, सामर्थ्यवान लोक क्षमा करतात, हुशार लोक दुर्लक्ष करतात.”
 
“भूतकाळ बदलला जाऊ शकत नाही, परंतु भविष्य आपल्या हातात आहे. “
 
“आपण जोवर काही करत नाही तोवर सर्व अशक्य दिसते.”
 
“तुम्ही पाण्याच्या लाटा पाहत किनाऱ्यावर बसून समुद्र पार करू शकत नाही.”
 
“जरी पावसाचे छोटे छोटे थेंब असतात..
पण त्यांचा सतत बरसण्यामुळे
मोठ्या नद्या वाहतात…
त्याचप्रकारे तुमचे छोटेसे प्रयत्न
जीवनात मोठे बदल आणू शकतात…”
 
“आयुष्यात कितीही जखमा झाल्या तरी कधीही निराश होऊ नका
कारण सूर्यकिरणे कितीही चटके देत असली तरी समुद्र कधीही कोरडे होत नाही.”
 
” योग्य वेळेची वाट पाहणे थांबवा
         कारण योग्य वेळ कधीच येत नाही !!
 
“वाईट पाहणे आणि ऐकणे
वाईट करण्याची सुरुवात आहे.”
 
“प्रत्येक घरात मनुष्य जन्माला येतो
पण कुठेतरी माणुसकी  जन्म घेते.”
 
“संपूर्ण जगात देवानी
फक्त माणसामध्ये हसण्याची गुण दिले आहे
ही गुणवत्ता गमावू नका.”
 
“प्रामाणिकपणा ही फार महाग गोष्ट आहे….
कुठल्याही फालतू माणसाकडून ती मिळण्याची
अपेक्षा करू नका.”
 
“शिकणे हा प्रेक्षकांचा खेळ नाही.”
 
“कठोर परिश्रमाला पर्याय नाही.”
 
“निराशावादी प्रत्येक संधीमध्ये अडचण पाहतो. …
 
“कालला आजचा जास्त वेळ घेऊ देऊ नका.”
 
“तुम्ही यशापेक्षा अपयशापासून बरेच काही शिकता. …
 
“जीवनात जोखीम घेण्यास कधीही घाबरू नका
जर तुम्ही जिंकलात किंवा हरलात तर तुम्ही शिकाल.”
 
“वेळ आपला आहे
हवे असल्यास सोनं करा
आणि हवं असल्यास झोपेत घाला!!!
 
“स्वप्ने मिळविण्यासाठी
हुशार नाही
वेडे व्हावे लागते.”
 
“मेहनत नावाचा मित्र सोबत
असला की अपयश नावाच्या
शत्रूची भीती वाटत नाही.”
 
“यशासाठी कोणतीही वेळीसाठी
         थांबू नका!
         त्याऐवजी आपला सर्व वेळ खास बनवा !! “
 
“जरी आपण कपडे घालण्यात निष्काळजी राहिलात तरी चालेल !
          पण तुमचा आत्मा तंदुरुस्त ठेवा !! “
 
“ज्यादिवशी आपली थोडी ही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.”
 
“मनावर काबू ठेवणे म्हणजे मनुष्याचा विकास आणि मनुष्यावर मनाचे वर्चस्व असणे म्हणजे विनाश होय.”
 
“कला अशी  हवी की, एकाच वेळी लाखांशी बोलू शकेल.”
 
“इतिहास सांगतो की, काल सुख होतं! विज्ञान सांगतं की, उद्या सुख असेल! पण माणुसकी सांगते की… जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे..!
 
“जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात …
 
“कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.”
 
 
प्रेरणादायक सूविचार-Motivational Quotes महान लोकांचे सर्वोत्तम प्रेरणादायक विचार-Great people quotes 
 
आपल्याला नेहमी सकारात्मक दिशेने घेऊन जातात, प्रेरणादायक विचार – प्रेरणादायक कोटस वाचून आपले मन सकारात्मक राहते. याने प्रेरणादायक अनमोल विचारांचा संग्रह दिला आहे, जो आपली प्रत्येक  सकाळ उर्जावान आणि सकारात्मक बनवेल.मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय महान व्यक्ती सुविचार मराठीमध्ये????
 
महान व्यक्ती सुविचार /Great people Quotes in marathi
 
जोपर्यंत आपल्यावर उत्सुकता आणि विश्वास आहे आणि आपण काम करण्यास तयार आहात तोपर्यंत आपण जगात कोणतीही कामे करू शकता आणि काहीही मिळवू शकता. मित्रांनो, जीवनात कुठलेही  लक्ष्य प्राप्त करतांना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची मेहनत आणि धैर्य. जर आपण प्रामाणिकपणे परिश्रम घेतले आणि कधीही संयम गमावला नाही तर आपण आपल्या मेहनतीने पाऊल टाकत असाल तर जगातील कोणतीही शक्ती आणि कोणताही अडथळा तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. परंतु बर्‍याचदा असे घडते की जेव्हा आपल्याला कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही तेव्हा आपण निराश होण्याचा प्रयत्न सोडून देतो. पण मित्रांनो, आपण कधीही निराश होऊ नये, परंतु अशा वेळी आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
 
“पाण्यात बुडनाऱ्याला सहानुभूतीचा अर्थ असा की त्याच्याबरोबर बुडणेच नव्हे तर पोहून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. “
– आचार्य विनोबा भावे


Great people Quotes in marathi
“जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल ज्याने तुमचे आयुष्य बदलले असेल तर तुम्ही आरशात पाहा…!
– संदीप माहेश्वरी

“भूतकळा पसून शिका, वर्तमानासाठी जगा, उद्याची आशा ठेवा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला प्रश्न करणे थांबु नका “- अल्बर्ट आइनस्टाइन

“आज कोणीतरी सावलीत बसले आहे कारण कोणीतरी खूप दिवसांपूर्वी एक झाड लावले होते.” – वॉरेन बफेट

“आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे  कुणी येवो ना येवो . जे आपल्याला करावस् वाटत ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे”
-स्वातंत्र्यवीर सावरकर

“स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे,आणि तो मी मिळवरणारच”!
-लोकमान्य टिळक

“यश साजरा करणे चांगले आहे, परंतु आपल्या अपयशापासून शिकणे महत्वाचे आहे” – बिल गेट्स

“जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा”.
-महात्मा गांधी

“स्त्रियांना एक तऱ्हेच नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.”
-महात्मा फुले

“स्वातंत्र्य हे वरदान आहे, जे प्रत्येकास प्राप्त करण्याचा अधिकार आहे.” – छत्रपती शिवाजी महाराज

“मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे”.
-संत ज्ञानेश्वर

“सक्रिय व्हा! जिम्मेदारी घ्या ! त्या गोष्टींवर काम करा ज्या वर तुम्हाला विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली (समर्पित) करत आहात”.
                                    डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

 

“स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत”.
                                               –  स्वामी विवेकानंद

शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !
                                       -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय”.
                -अब्राहम लिंकन

“आज आपण अश्या देशांत रहातो जिथे खूप लोक संसाधनांच्या अभावाचा सामना करत आहेत. आपण आपली प्रतिष्ठा जपण्या साठी खूप ऑर्डर करतो. इतरांना पार्टी देण्या साठी खुपसे अन्न नष्ट करतो. लग्नात किंवा इतर कार्यक्रमात आपण खूप अन्न नष्ट करतो.”
              -रतन टाटा

 
” एक गर्विष्ठ व्यक्तीच सर्वात संशयवादी असते “.
-प्रेमचंद

“व्यक्तींना चिरडून, ते विचारांना मारू शकत नाहीत.”
                                                            -भगत सिंह

“बालपण म्हणजे साधेपणा. मुलांच्या दृष्टीकोनातून जगाकडे पहा – ते खूप सुंदर आहे.”
                                               –कैलाशसत्यार्थी

“प्रसनतां आणि नैतिक कर्तव्य पूर्णपणे एकमेकांशी संबंधित आहे.”
                       -जॉर्ज वाशिंगटन

Great Thoughts in marathi/महान विचार मराठी

“जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हाला दुसरे कोणी तरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामाला ठेवेल.”
         -धीरूभाई अंबानी


“आपन बदलाची सुरवात आपले घर, परिसर, वस्त्या, गावे आणि शाळा यापासून प्रारंभ करू शकतो.”

                                                            -किरण बेदी
 
“शिकण्याची भूख बाळगा. काही तरी करून दाखवायला वेड्या सारखं धडपडा”.
                                                     -स्टीव्ह जॉब्स

“मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता.”
                                                 -कल्पना चावला

“यशाने त्यांना मारुन टाका आणि हसर्‍याने त्यांना दफन करा.”
          अर्नोल्ड श्वार्ज़नेगर

लोकांना असत्य आणि हिंसाचाराद्वारे कधीच खरी लोकशाही किंवा स्वराज्य मिळू शकत नाही.
                                                 -लाल बहादुर शास्त्री

“आपल्याला देव शोधण्याची गरज आहे, आणि तो आवाज आणि अस्वस्थतेत सापडला नाही. देव शांततेचा मित्र आहे. निसर्ग कसे पहा – झाडं, फुले, गवत- शांततेत कसे वाढतात; तारे, चंद्र आणि सूर्य पहा, ते शांततेत कसे फिरतात … आपल्या आत्म्यांना स्पर्श करण्यास सक्षम होण्यासाठी आपल्याला मौनाची आवश्यकता आहे. “
                          -मदर टेरेसा


“समाधान हे गरिबांना श्रीमंत बनवते तर असमाधान हे मोठा श्रीमंत माणसाला गरीब बनवते.”
-बेंजमीन फ्रँकलीन

“आपण ज्याबद्दल उत्साही आहात असे काहीतरी शोधा.”
-मार्क जुकरबर्ग

Mahan vykti suvichar in marathi/महान व्यक्ती सुविचार मराठी
“एखाद्या व्यक्ती एखाद्या कल्पनेसाठी मरतो, परंतु ती कल्पना, त्याच्या मृत्यूनंतर, एक हजार जीवन ती देईल”.

     -सुभाषचंद्र बोस

“ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही. “
– अल्बर्ट आइनस्टाईन

“जर एखादी गोष्ट खूप महत्वाची असेल तर जरी गोष्टी आपल्याविरूद्ध असतील तरीही आपण त्या केल्या पाहिजेत.”
                -इलोन मस्क

“नेहमीच दुसरे कोणीतरी तुमचा बचाव करायला आणि तुमच्या समस्या सोडवायला येणार नाही. तुमचा बचाव तुम्हालाच करायचा आहे, तुमच्या समस्या तुम्हालाच सोडवायच्या आहेत. तुमचा रस्ता तुम्हालाच स्वत:लाच चालायचा आहे!
                          – गौतम बुद्ध

“तुमच्या मनातील तुमचे किंवा दुसऱ्या कुणाचे एखादे गुपीत कधीही कुणालाही सांगू नका, अगदी मित्रालाही नाही! तो कधीतरी ते गुपीत इतरांजवळ उघडे करणारच! गुपीत त्यालाच म्हणतात जे आपण कुणालाच सांगत नाही. आपण स्वत:च आपले गुपीत इतरांना सांगण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही तर इतर कुणी आपले गुपीत लपवून ठेवेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे नाही काय? – चाणक्य

“जोपर्यंत आपण लोकांना प्रेरणा देत नाही तोपर्यंत आपल्याला निकाल मिळणार नाहीत. लादणे आपल्याला कधीच निकाल देत नाही. प्रेरणा आपल्याला नेहमीच परिणाम देईल. ”
                                                   -नरेंद्र मोदी

“चुका स्वीकारण्याचे धैर्य असल्यास नेहमीच क्षमा केली जाऊ शकते.”
                    -ब्रूस ली 
   
“ज्यांना मित्र नसतील त्यांनी ते मिळवावेत. ज्यांना मित्र असतील त्यांनी ते जपावेत. मित्रांशिवाय जगण्याची वेळ शत्रूवारही येऊ नये. – प्राचार्य शिवाजीराव भोसले
आत्मा अमर असतो. त्याला अग्नी, शस्त्र आनि काळ सुद्धा नष्ट करू शकत नाहीत.”- श्रीकृष्ण

 “बदला घेण्याची भावना ही मानवजातीची नैसर्गिक भावना आहे” – महाभारत

मराठा तितुका मेळवावा | आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा ||
-समर्थ रामदास

“स्वत:च्या नजरेमध्ये स्वत:ला महान समजा हे जग आपोआप तुम्हाला महान समजेल.”– संदीप माहेश्वरी

 “ज्या दिवशी तुम्ही हसला नाहीत तो दिवस फुकट गेला असे समझा.”
                   -चार्ली चॅप्लिन

“मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!
-वसंत काळे

“ज्याच्याकडे काही नाही त्याला कशाची भीती नसते.”
– टॉमस फुलर

“एखाद्याची सर्वात मोठी चूक म्हणजे त्याचे वास्तविक स्वरुप ओळखणे नाही, आणि केवळ आत्मज्ञान आत्मसात केल्याने ते सुधारले जाऊ शकते.”
                                                      -भगवान महावीर
 
” शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे “
      -सावित्रीबाई फुले

आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिल्यास, आपण आपले वर्तमान गमावाल.
                                                  -गुरू गोविंद सिंह

Marathi Quotes collection/मराठी सुविचारसंग्रह
 


“जे स्वतःसाठी जगतात ते मरतात, जे समाजासाठी मरतात ते जिवंत राहतात”.

-अण्णा हजारे

आधुनिक मनुष्याची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे तो निसर्गापसून दूर गेला आहे. आणि त्यामुळेच तो परमात्म्यापासून सुद्धा दूर गेला आहे. कारण निसर्गातच आपल्याला परमेश्वराची प्रथम झलक प्राप्त होत असते – ओशो

कधीही हार मानू नका आजचा दिवस खडतर आहे, उद्या हा दिवस आणखीनच वाईट होईल, परंतु  परवाचा दिवस हा प्रकाशची पहाट असेल.
                                                            -जैक मा

एक पुस्तक, एक पेन, एक मूल आणि शिक्षक जग बदलू शकतात.
                       -मलाला यूसुफजई

पैशाची खरी शक्ती म्हणजे देणगी देण्याची शक्ती.
-नारायण मूर्ती


मराठी सुविचार जीवनावर-आयुष्यावर-प्रेमावर /Marathi Quotes on life and love
 

जीवनावर-आयुष्यावर-सुविचार-लाइफ कोट्स/life Quotes & love Quotes in marathi– मित्रांनो, आज आम्ही आयुष्यावर काही उत्तम कोट्स घेऊन आलो आहोत. जीवन ही देवाने दिलेली एक अद्भुत देणगी आहे. आयुष्यात सुख दु: खी राहते, हे जीवनाचे नाव आहे. आपण आयुष्य चांगल्या मार्गाने जगायला हवे. सर्व लोकांवर एकमेकप्रति प्रेम असले पाहिजे कारण हे सर्व लोक निर्माण केले त्याच देवाने निर्माण केले आहेत. ज्याप्रकारे आपण जीवन पहात आहात, जीवन देखील आपल्याला पाहते. म्हणून नेहमी आपल्या विचारांना आयुष्याकडे सकारात्मक ठेवा. तरच आपण चांगले जीवन जगू शकाल. नकारात्मक विचारसरणीची व्यक्ती जीवनातील प्रत्येक गोष्ट नकारात्मक म्हणून पाहते. कारण आपण जे वाटते त्या बनता.

आम्ही आपल्यासह share करीत असलेल्या जीवनाबद्दल काही सर्वोत्कृष्ट लोकांच्या चांगल्या quotes-सुविचार इन मराठी असतीन. चला तर मग वाचूया काही चांगले  लव्ह कोट्स-love quotes marathi ,लाइफ थॉट्स life thoughts marathiआणि लाइफ स्टेटस-life status, लाइफ कोट्स- life quotes marathi!

जे वाचतात ते कदाचित जीवनाकडे आपला दृष्टिकोन बदलू शकतात! आपले आयुष्य नेहमी ध्येयाकडे घेऊन जा, निरुपयोगी गोष्टींमध्ये त्याचा व्यर्थ घालवू नका, जीवन मौल्यवान आहे, आपल्याला ते पुन्हा मिळणार नाही. आयुष्यात नेहमी चांगल्या गोष्टी करा, चांगल्या गोष्टी करा म्हणजे तुमचे जीवन आनंदी होईल आणि तुम्ही जीवनात यशस्वी व्यक्ती व्हाल!


Life Quotes in Marathi

“आयुष्यात कितीहि कमवा पण कधी गर्व
करू नका
कारण,बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर
राजा आणि शिपाई एकाच
डब्यात ठेवले जातात.”????


     “आयुष्यात
त्या व्यक्तीला कधीच
गमावू नका जो तुमच्यावर
विचारांच्या परिवर्तनाशिवाय
रागवल्यानंतर स्वतःहून
      तुमच्या
जवळ येत असेल.”????

        “दुःखाची झळ आणि वेदनांची
कळ त्याच लोकांना जास्त कळते,
जे प्रामाणिकपणे सरळ साधे सरळ
आयुष्य जगत असतात.”
 
“जीवनात सर्वात मोठा गुरु
येणारा काळ असतो,
कारण काळ जे शिकवतो
ते कोणी शिकवू शकत नाही.”????

“फुलपाखरू फक्त १४ दिवस जगते
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून
कित्येक ह्दय जिंकत
आयुष्यातील प्रत्येक क्षण अमूल्य आहे
तो आनंदाने जगा.”

“छोटसं आयुष्य आहे,ते अशा लोकांसोबत
घालवा जे तुमची
किंमत जाणतात.”????

“कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी आज चाललेली
जीवाची ओढाताण म्हणजे
आयुष्य.”

“आयुष्यात काही प्रसंग असे येतील
कि आपण काही चुकीचे करत नसतो
किंवा आपण चुकीचे नसलो तरी
आपण चुकीचे ठरवलो जातो.”????

आयुष्याचे ५ नियम
१ स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका
२ जास्त विचार करणं बंद करा.
३ भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा.
४ दुसरे तुमच्या बद्दल काय बोलतात याचा विचार
करू नका
५ सतत आनंदी रहा????

“जगातील सर्वात सुदंर जोडी
तुम्हाला माहिती आहे का
अश्रू आणि हास्य
कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही
पण ते जेव्हा दिसतात
तो आयुषातला अत्यंत सूंदर क्षण असतो.”????

“कोट्यवधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण
होतो,
लक्षावधी हरीण शोधल्यावर
कस्तुरीमृग सापडतो,
हजारो मोती उघडल्यावर
एक मोती सापडतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात
पण तुमच्या सारखा एकदाच भेटतो.”

“आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा
फायदा घ्यावा पण
कोणाच्या विश्वासाचा फायदा घेऊ नये
कारण
एकदा विश्वासाला तडा गेला कि
नात्यात एक गाठ कायमची निर्माण होते.”

“स्वतःचा दिवा विझलेला असतो
             तरी सुद्धा
दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे
पाहणारे लोक अधिक सापडतात.”

“जेव्हा काही माणसांना तुमच्यातले
चांगलं सहन होत नाही
तेव्हा ते इतरांना तुमच्यातले
वाईट सांगायला सुरुवात करतात.”

“एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक व्यक्तिमत्व म्हणून
जगा कारण व्यक्ती कधी ना कधी संपते
परंतु व्यक्तिमत्व  मात्र सदैव जिवंत राहते.”

“लोकांना ओळखून डोळे
उघडे ठेवून मदत करा
नाहीतर लोक आपलेच गळे अवळतात.”

life Quotes in marathi with images/जीवनावर मराठी सुविचार फोटोसह

“योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य

वागणूक
माणसाला त्याच्या विचाराचे
आणि जीवनाचे प्रवाह
बदलण्यास भाग पाडते.”

“किंमत पैशाला कधीच नसते,
किंमत पैसे कमवतांना
केलेल्या कष्टाला असते.”

“ठाम राहायला शिकावं
निर्णय चुकला तरी हरकत नाही
स्वतःवर विश्वास असला की
आयुष्य कुठून हि सुरवात करता येते.”
“आयुष्यात काहीही नसले
तरी चालेल
पण तुमच्यासारख्या प्रेमळ
माणसांची साथ आयुष्यभर राहू द्या.”

“आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
सगळ आपलंच होत गेल
असत तर
जगण्याची गंमत आणि
देवाची किंमत कधीच समजली नसती.”

“एक सत्य …….
वेळेनुसार जो व्यक्ती बदलते
ती व्यक्ती कधीच नसते
पण वाईट वेळेत हि जी आपल्या बरोबर
सावली सारखी उभी असती ती
ती व्यक्ती खरोखर आपल्या हक्काची असते.”

“एकदा कर्तृत्व सिद्ध झाले की
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआपच आदराने झुकतात.”

“जीवनात पैसा कधीही कमवता
येतो
पण निघून गेलेला वेळ
आणि
निघून गेलेली व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही.”

Marathi Quotes About life/मराठी सुविचार आयुष्यावर आधारित????
 

“जीवनात सगळं काही मिळवा
परंतु
अहंकार मिळवू नका.”

“ज्याला स्वतःच्या पेक्षा जास्त
दुसऱ्याची काळजी असते ना,
नेमकी त्याचीच काळजी
करणार कोणी नसते.”
“रात्री शांत झोप येणे
सहज नाही
त्यासाठी संपूर्ण दिवस प्रामाणिक असावं लागतं.”

“आयुष्य हि एक अशी ट्रेन आहे
जी जन्मा पासून मृत्यू पर्यंत
सुख – सुखाच्या
वेगवेगळ्या फलाटावर थांबते …!आणि
आपल्याला आपल्याला अनुभवाच
तिकीट घ्यायला प्रत्येक स्टेशनवर
उतरावे लागते.”

“शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे
माळी असतात,ते बदलून गेले तरी
आठवणींचे फुल आणि मूल त्यांना
जीवन प्रवासात कधीच विसरत नाही…..????

“पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतात
म्हणूनच कि काय पाणी लाकडाला कधीच
बुडू देत नाही
अगदी आपल्या आई -वडीलासारख…

“जर भविष्यात राजसारखे
जगायचे असेल तर
आज गुलामासारखे काम
करण्याची तयारी ठेवा.”

“काही लोक स्वतःच्या मनाने
जगात जगत असतात तर काही
दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून
जगत असतात आणि दुःख मात्र त्यांनाच
मिळत जे दुसऱ्यांच्या मनाचा
विचार करून जगत असतात.”

“संयम हा खुप कडवट असतो
पण
त्याच फळ फार गोड असते.”

“आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका
कारण त्या शून्या समोर किती
आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्या हातात आहे.”

“काट्यावरून चालणारी व्यक्ती
ध्येया पर्यंत लवकर पोहचते
कारण रुतणारे काटे
पावलांचा वेग वाढवतात.”

Marathi Quotes on life for whatsapp/मराठी सुविचार जीवनावर व्हाट्सअप्पसाठी????

“राग हा शब्द फार लहान
आहे
पण आयुष्य बरबाद करण्यासाठी
पुरेसा आहे.”


“बुद्धीला पटल्याशिवाय
कोणताही विचार
स्वीकार करू नका.”

“आग लावणाऱ्यानां
कुठं माहिती असतं
जर वाऱ्यानी दिशा बदलीतर
तर त्यांची सुद्धा राख होणार आहे.”

“आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.”

“आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.”

“तुम्ही जेवढा आनंद दुसार्यांना
वाटाल
तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद
तुम्हाला प्राप्त होत असतो.”

“बोलायचे असेल तर
वेळ आणि शब्द दोन्ही लागत नाही
फक्त मनापासून इच्छा लागते.”

“आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.”
 
“माणसाला दुसऱ्याची वाट लावता-लावता
कधी स्वतःची वाट कधी लागते
हे समजत पण नाही
म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा
स्वतः चांगल्या वाटेला लागा.”

“फक्त समाधान शोधा
अपेक्षा तर आयुष्यभर
संपणार नाही!!!!

“आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.”

“विरोधक निर्माण झाले
तर समजा
तुम्ही योग्य दिशेने चाल करत आहात!!!!

“अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार
म्हणजे
स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत
तुमच्या कानात प्रेमाणे सांगत असतो
सगळं व्यवस्थित होईल.”

“आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर
खर्चावर आणि
माहिती जास्त नसेल तर
शब्दावर नियंत्रण पाहिजे.”
 

“समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे. 
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा । प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।

“क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका । संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा । आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा ।

Marathi Quotes for life/मराठी सुविचार जीवनासाठी

Marathi Quotes for life
“जीवनात आपला सर्वात सुंदर
सोबती
आपला आत्मविश्वास आहे.”

“आयुष्यात प्रत्येक वेळी एकाच बाजूनी विचार
केला तर
समोरच्याच्या चूकाच दिसणार
दोन्ही बाजूने विचार करून पाहा कधी
गैरसमज होणार नाही.”

प्रेमावर सुविचार मराठीमध्ये/love Quotes in Marathi
 


“जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसर्‍याला सांभाळत न्यावं लागतं.”

 
“एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो. “

“नातं कधीच स्वतःच नाही तूटत
गैरसमज आणि गर्व
त्यांना तोडून ताकतात.”

“आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा
जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत.”

“आपल्या कडे जे नाही त्याचा कमी पणा
वाटून घेण्यापेक्षा
आपल्याकडे जे आहे
त्यातचं सुखी राहलेलं कधीही
बरचं…..

“आपल्या मुळे कधीच कोणाच्या
डोळ्यात पाणी येऊ देऊ नका
हसवता नाही आलं तरी
अश्रूचे कारण बनू नका…..

“नेहमी तत्पर रहा….. बेसावध आयुष्य जगू नका.”

“परक्यांनी दिलेला मान आणि
आपल्यानीं केलेला
अपमान माणूस कधीच विसरू शकत नाही.”

“ज्या दिवशी तुम्ही तुमच आयुष्य मनमोकळे पणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत.”

“जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.”

“जेव्हा काही खास लोक आपल्याला
दुर्लक्ष करत असतील,
समजून जा कि त्यांच्या
सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.”

“आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. 
नाती हि झाडाच्या पानासारखी असतात..
एकदा तुटली कि त्याची हिरवळ
कायमची निघून जाते.”

“माणूस स्वतःच्या दुःखा पेशा
दुसऱ्याच्या सुखा मुळे
अधिक त्रस्त असतो.”

“तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे. “

“पुस्तकाप्रमाणे माणसांना पण वाचायला
शिका
कारण पुस्तके माहिती देतात
आणि माणसे अनुभव!!!!!!

“जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे… 
संकटाचे हे हि दिवस जातील
संयम ठेवा…..

“आज जे तुम्हाला हसतात
ते उद्या तुमच्या कडे पाहतच राहतील.”

“सर्व म्हणतात की
                आयुष्यातून एक जण गेला
तर काही आपले आयुष्य संपत नाही
किंवा थाबंत नाही
पण हे कोणालाच कसे कळत नाही
कि लाखो लोक भेटले तरी
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही!!!????????????????

“चुका आणि अपयश
                     आणि नकार
हा प्रगतीचा भाग असतो
कोणीही यांना सामोरे न जाता
यशस्वी होऊ शकत नाही.”

“कर्म तुम्हाला
तेच देईन जे तुम्ही दुसऱ्यांना
द्याल.”

“खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात…
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…

“आयुष्यात नेहमी तयार राहा
हवामान आणि माणसे कधी
बदलतील ते कधी सांगता येत नाही.”

“कुठेही बोलतांना आपल्या शब्दाची
उंची वाढवा
आवाजाची उंची नको
कारण पडणाऱ्या पावसामुळेच शेती पिकते
विजेच्या कडकडाटामुळे ⚡⚡नव्हे….

“मोठा माणूस तोच
जो आपल्या सोबतच्याना
छोटा समजत नाही.”

“आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारख झालय….. कितीही दु:खी असेल तरी जगासमोर हसावच लागतं.”

“संकट आल्यावर कधीही
कोणाची मदत मागू नका
कारण
संकट चार दिवसाची असतात
परंतु उपकार आयुष्यभरासाठी होतात.”

“आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.”

“जखम आयुष्याचे शब्दात उतरवले, अश्रु पिऊन आयुष्य माझे जगवले, सुख तर कधी न मिळाले आयुष्यात दु:खालाच मी प्राण प्रिय यार बनवले.”

“छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.”

“लोकंच बोलणं कधीच मनावर
लावून घेवू नका….
लोकं पेरू विकत घेताना
गोड आहे का विचारतात
आणि खातांना मीठ लावून खातात.”

“तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते. 
तुमची फसवणूक झाली यात तुमची
काहीही चूक नाही
चूक त्या लोकांनाची आहेत
ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही.”


आयुष्यात या ३ स्त्रीयांचा नेहमी आदर करा
१ जी तुम्हाला जन्माला घालते(आई)
२ जी तुमच्या साठी जन्म घेते(बायको)
३ जी तुमच्या मुळे जन्म घेते(मुलगी)

प्रेमावर सुविचार मराठी/love Quotes in marathi
 


प्रेमावर सुविचार मराठी
“जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका… विश्वास, वचन, नाते, मैत्री, प्रेम  कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..परंतु वेदना खुप होतात….

“आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.”

“अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.”

“दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.
आयुष्यात ‘चुकीची व्यक्ती’ आपल्याला ‘योग्य धडा’ शिकवते, तेव्हा जीवन जगण्याची कला कळते. “

“इतरांच्या सुखाशी आपली तुलना करू नका
कारण त्यांनी आयुष्यात काय
दुःख भोगले आहेत याची तुम्हाला
काहीच कल्पना नसते.”

“आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे….. तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल.”

“संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.”

“आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. “

“आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणाची तरी हवी असते. पण असे का घडते कि जेव्हा ती व्यक्ती हवी असते …..तेव्हाच ते आपल्याजवळ नसते……? 

“आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
आयुष्यात शांत राहणं
खोटं बोलण्यापेक्षा
चांगलं आहे.”

“कावळ्यात बाप दिसतो
गायीत माती दिसते
दगडात देव दिसतो
मग माणसात माणूस का दिसत नाही?

Love Quotes in marathi for whatsapp????
 

“मिळाला तर बेस्ट नाही
तर नेस्ट
हा फॉर्म्युला आयुष्यात वापरला तर
Felling sad  वाले status ठेवण्याची
गरज नाही.”

“आयुष्यात काही शिकायचे असेल तर
कठीण परिस्थितीत हि
शांत राहणं शिका.”

“तुम्ही आनंदी असाल तर आयुष्य
सुंदर असते
पण तुमच्या मुळे इतरांना आनंद
झाला म्हणजे
आयुष्य सार्थकी ठरते.”

 
एक ओळ सुविचार-छोटे सुविचार मराठीमध्ये/one line quotes -suvichar in marathi
 
मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक ओळ सुंदर विचार जीवनावर,शिक्षणावर,यशस्वी होण्यासाठी प्रेरक-सुविचार मराठीमध्ये| मराठी मध्ये घोषवाक्य.हे सुविचार one line म्हणजे एका ओळीत शब्दांनी छोटे सुविचार जरी असले तरी या सुविचारातून तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल. या विचारांमध्ये अशी शक्ती आहे जी आपले जीवन बदलू शकते. मी आपणास हे विचार पुन्हा पुन्हा वाचण्याची विनंती करतो आणि आपण ज्या जागेवर सकाळी उठता पहात पहिलेच दृश्य दिसावे अशा ठिकाणी सुविचार लिहा जे आपल्यासाठी सर्वात योग्य वाटेल. आणि आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारसरणीने करा मित्रांनो, जीवनात येणाऱ्या प्रत्येकला struggle म्हणजेच संघर्ष करावा लागतो आणि परिश्रमांबद्दल ही कोटस केली गेली आहे. आम्ही या लाइफ कोट्सचे मराठीमध्ये  दोन भाग केले, व्हॉट्सअँपसाठी लाइफ इन मराठी आणि लाइफ कोट्स मराठी मध्ये एक ओळ(one line suvichar) विचार मराठी????

एक ओळ सुविचार मराठी/one line marathi good thoughts

“आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.”

“यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.”

“संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.”

“सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,वेळ वाया जाईल….!!!

“स्वातंत्र्य म्हणजे संयम….. स्वैराचार नव्हे.”

“क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही”.

“विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.”

“शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.”

“चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.”

“जो खूपच सुरक्षित आहे तो असुरक्षित आहे.”

“शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.”

“शहाण्याला शब्दांचा मार.”

“विश्वास जरूर ठेवा पण सावधगिरी ही असुदया.”

“नेहमी तत्पर रहा….. बेसावध आयुष्य जगू नका.”


 “समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे.”

“टाकिचे घाव सोसल्या शिवाय देवपण अंगी येत नाही.”

“माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.”

“परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.”

“चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.”

“आपण जे पेरतो तेच उगवतं.”

“आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी

“एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही.”

“उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.”

“यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.”


“जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.”

“अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.”

“प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते.”

“शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.”

“अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.”

“स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक!

“सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.”

“आधी सिध्द व्हा,
मग आपोआपच प्रसिध्द व्हाल.”

“शुद्ध बिजेपोटी फळे रसाळ”

“प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका.”

“चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात…!!!

“गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.”

 “माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.”
“जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.”

“जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष‬ असते.”

“कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.‌”

“स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद”

“गरज ही ज्ञानाची जननी आहे.”

“आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.”

“कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.”

“खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.”

“कोणतीही विद्या, ज्ञान
कधीच वाया जात नाही.”

“सौंदर्य हे वस्तूत नसते,
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.”

“आवड आणि आत्मविश्वास
असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.”

“चकाकते ते सर्व सोन नसते.”

Marathi Quotes for friendship/मैत्रीवर मराठी सुविचार

“कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.”

“कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.”

“आयुषाच्या चित्रपटात ‘onces more’ नसतो.”

 
शुभ सकाळ सुविचार-sms-शुभेच्छा/मैत्री सुविचार मराठीमध्ये/Good Morning Quotes-Friendship quotes-sms-suvichar in marathi
 
मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी मराठी गुड मॉर्निंग कोट्स -मैत्री सुविचार आणि प्रतिमा घेऊन आलो आहोत, आशा आहे की तुम्हाला हे सर्व गुड मॉर्निंग विचार मराठीमध्ये आवडतील. या सर्व सुप्रभात एसएमएस आणि संदेश आपल्या सर्व मित्रांसह आणि प्रियजनांसह सामायिक करुन, आपण त्यांना सुप्रभात शुभेच्छा देऊ शकता आणि आपल्याला त्यांचे किती काळजी आहे हे सांगू शकता. जर आपणास येथे दिलेली गुड मॉर्निंग मराठी कोट -friendship quotes आवडली असेल तर आम्हाला खाली दिलेल्या कमेंटमध्ये कळवा जेणेकरून आम्ही पुढच्या वेळी आपल्यासाठी अधिक चांगले कोट्स, व्हाट्सएप स्टेटस आणि मेसेजेस आणू शकू. तसेच, मित्रांनो, त्यांना आपल्या फेसबुक आणि  व्हाट्सअप्पवर आपल्या मित्रांसह सामायिक करण्यास विसरू नका.


Good Morning Quotes in marathi
 

जर यशाच्या गावाला जायचे
असेल तर
अपयशाच्या वाटेनेच
प्रवास करावा लागेल.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी
गांभीर्याने ऐकत नाही,
आणि स्तुती एक असा धोका आहे
ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो!!!
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

स्वप्न थांबली की आयुष्य थांबते
विश्वास उडाला की आशा संपते
काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते
म्हणून, स्वप्न पहा ,विश्वास ठेवा आणि
स्वतःची काळजी घ्या????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

भले यशस्वी होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच
असली पाहिजे….????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर
एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते
ज्याचे नाव आहे
“आत्मबल”
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

शक्य तेवढे प्रयत्न
केल्यावर
अशक्य असे काही राहत नाही????
आपला दिवस चांगला जावो
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

आयुष्यात नेहमी आंनदात जगायचं
कारण
ते किती बाकी आहे
हे कोणालाच माहिती नसतं…….
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

दुसऱ्याच मन दुखावून
मिळालेलं सुख कधीच
आयुष्य सुंदर बनवू शकत नाही????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

मला कोणाची गरज नाही
हा “अहंकार” आणि
सर्वांना माझी गरज आहे हा
“भ्रम”
या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर
माणूस आणि माणुसकी
लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

Shubh Sakal Suvichar Marathi/शुभ सकाळ सुविचार
प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण

उघडू शकतो,फक्त आपल्याकडे
माणूस “key” असली पाहिजे.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

शब्द मोफत असतात
पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की,
त्यांची किंमत मिळेल की
किंमत मोजावी लागेल…    
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

माणूस एकदा देव म्हणाला
तुझे रूप धरणीवर कुठे दिसेन
देव म्हणतो माणसाला
एकदा आई-बाबाचा चरणी माथा ठेव
माझे रूप त्यांच्यातच असेल!!!!!
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

खरं नातं एक चांगल्या
पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही
बदलत नाही.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो
घेण्यात किंवा मागण्यात नसतो????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

“चांगलेच होणार होणार आहे” हे
हे गृहीत धरून चला,बाकीचे
परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास
मनात असला की येणारा प्रत्येक
क्षण आत्मविश्वासाचा असेल !!!!!
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

ज्यावेळी तुम्हाला बघताच
समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख
दाखवते आणि नमस्कार करते…..
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची
आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

सुख म्हणजे काय?
कालच्या दिवसाची खंत नसणे
आजचा दिवस स्वतःचा
मर्जीने जगणे आणि उद्याची
चिंता न करणे????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर
अवलंबून असतो,
परिस्थितीवर नाही.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

“नम्रपणा”
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती
व मौल्यवान आहे….तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढय स्पर्धक
असले,तरी तो आयुष्यात नक्कीच
यशस्वी होतो…….
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

चांगल्या क्षणांना योग्यवेळीच
Enjoy केलं पाहिजे
कारण ते क्षण पुन्हा
येणार नाही????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

Marathi Good Morning sms for whatsapp/मराठी शुभ सकाळ sms व्हाट्सअप्पसाठी


Marathi Good Morning sms for whatsapp
त्या भावना खरंच खूप
मौल्यवान असतात ज्या
कधीही व्यक्त होत नसतात!!!!!
☘☘☘ !! शुभ सकाळ !! ☘☘☘

चांगल्या माणसावर एवढा विश्वास
ठेवा जेव्हढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता
कारण गोळ्या जरी असल्या तरी त्या
आपल्या फायद्याच्याच असतात.
अगदी तसच चांगल्या माणसाच असतं????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी
व्यक्ती आपल्या अंतःकरणातील तीन
गोष्टी ओळखेल
“हसण्यामागील दुःख”
“रागवण्यामागील प्रेम”
आणि “शांत राहण्यामागील कारण”.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

रोजच “शुभ सकाळ” म्हणल्यावर दिवस
चांगला जातो असे काही नाही किंवा
पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही
पण शुभ सकाळ पाठवताना आपण
ज्यांना पाठवतो ती व्यक्ती डोळ्यासमोर येते…
तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते,
म्हणूनच आपणास ????????????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????
शुभ सकाळ म्हणजे शुभेच्छा देण्याची
औपचारिकता नव्हे तर दिवसाच्या
सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी
तुमची काढलेली सुदंर आठवन????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने
कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने
कमावलेली माणसें जास्त सुख देतात????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

आयुष्य सरळ आणि साधं आहे
ओझं आहे ते फक्त
अपेक्षा आणि गरजांच!!!!!
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

गवत उगवण्यास
एक पावसाची सर खूप होते पण
वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर
लागतो
गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून
जाते परंतु
वड उशिरा उगवतो आणि हजारो
वर्षे जगतो
तसेच चांगले विचार आणि चांगले माणसे
समजण्यासाठी खूप उशीर लागतो
पण एकदा समजले की आयुष्यभर
विसरत नाही????
???????????? !! सुप्रभात !! ????????????

मला हे माहीत नाही की
तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही
खूप महत्त्वाचे आहात
म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या
प्रेमळ आठवणीने????????????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे
जो राजवाड्यात जेवढी चव
देतो
तेवढीच चव झोपडीत पण देतो????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

नातं असं निर्माण करा की
जरी आपण देहाने दूर असलो
तरी
आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला
भाग्य लागत
जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं
तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न
करते????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

चांगले मन व चांगला स्वभाव हे
दोन्ही ही आवश्यक असतात,
चांगल्या मनाने काही नाती जुळतात
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती
आयुष्यभर टिकतात………
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

जेव्हा काही लोक आपली फक्त
गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा
वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा कारण
एक मेणबत्तीची आठवण फक्त अंधार
झाल्यावरच येतो.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

तुमच्या चेहऱ्यावर सुंदर
“smile” हीच आमची
शुभ सकाळ

???????????? !! सुप्रभात !! ????????????


“मैत्री” म्हणजे
संकटाशी झुंजणारा वारा असतो,
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा
असतो
मैत्री एक असा खेळ आहे
दोघांनाही खेळायचा असतो.
एक बाद झाला तरी
दुसऱ्यानी “डाव” संभाळायाचा असतो????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

बघण्याची नजर प्रामाणिक
असेल तर नजरेला
दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

मी तुमच्या आयुष्यातला तितका
महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी आशा
करतो की,जेव्हा केव्हा आठवण येईल
तेव्हा नक्की म्हणाल
इतरांपेक्षा वेगळा आहे????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

कायम टिकणारी गोष्ट एकच ती
म्हणजे स्वभाव आणि माणुसकी.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात
आंनद निर्माण करण्यासाठी
काम करत असतात,
त्यांच्या आयुष्यातला आनंद
ईश्वर कधीच कमी करत नाही????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

प्रत्येक्ष झालेल्या भेटीतून
तर प्रत्येक जण आनंदी होतात
परंतु न भेटता दुरून
नातं जपन्याला “आयुष्य” म्हणतात????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

मला हे माहीत नाही ,
की माझे तुमच्या नजरेत माझे महत्व
काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही फार महत्त्वाचे
आहात म्हणूनच
दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमळ आठवनिणे????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी
माझ्या जोडलेल्या माणसावर करतो
कारण स्वर्ग आहे की नाही
हे कोणाला माहीत नाही
परंतु जीवाला जीव देणारी ” माणस “
माझ्या आयुष्यात आहे????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

भावना चांगली असेल तर
कोणाशीही मैत्री होते????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

आमच्या आयुष्यात तुमची साथ
अनमोल आहे ,
म्हणून तर तुमच्यावर आमच
खूप-खूप प्रेम आहे.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

एखाद्या सोबत हसता-हसता
तितक्याच हक्काने रुसता
आलं पाहिजे…..
समोरच्याच्या डोळ्यातील पाणी
अलगद टिपता आलं पाहिजे
नात्यामध्ये मान-अपमान कधीच नसतो
फक्त समोरच्याचा हृदयात राहता आलं पाहिजे????
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

जगात सर्व काही आहे,परंतु समाधान
नाही
आणि आज माणसामध्ये सर्व काही आहे
परंतु धीर नाही.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो
आधार कुणी नाही देत
परंतु धक्का द्यायला प्रत्येक जण तयार
असतो.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

माझं म्हणून नाही आपलं
म्हणून जगता आलं पाहिजे
जग खूप चांगल आहे ,फक्त चांगलं वागता
आलं पाहिजे.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक व्यक्तीमत्व म्हणून जगा
कारण व्यक्ती कधीना कधी संपते
पण व्यक्तीमत्व सदैव जिवंत रहाते????
☘☘☘ !! शुभ सकाळ !! ☘☘☘

लिहल्याशिवाय
दोन शब्दातील अंतर
कळतच नाही तसेच
हाक आणि हात दिल्याशिवाय
माणसाचे ???? मनही जुळत नाही.
???????????? !! शुभ सकाळ !! ????????????

स्वामी विवेकानंद प्रेरणादायक मराठी सुविचार/swami vivekanand quotes in marathi.


स्वामी विवेकानंदांचे अपार प्रेरणास्थान, प्रत्येक गोष्ट आपल्यात उर्जा देते. आपल्या छोट्या आयुष्यात त्यांनी संपूर्ण जगावर भारत आणि हिंदुत्वाची खोल छाप सोडली. शिकागो येथे त्यांचे भाषण आजही लोकप्रिय आहे आणि आम्हाला आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची कल्पना देते.

स्वामीजी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सार्वजनिक सेवेत व्यतीत करत असत आणि प्रत्येकालाही असेच करण्याची प्रेरणा देत असत. चला, आज या महान माणसाचे अनमोल विचार आपण पाहुयात????

Swami Vivekanand Quotes in marath

उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका. …

आपण जे विचार करता ते व्हाल. आपण स्वत: ला कमकुवत समजले तर  कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर आपण सामर्थ्यवान व्हाल.

“जे इतरांसाठी जगतात तेच जगतात.”

“स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. …

“एखाद्या दिवशी, जेव्हा आपल्याला कोणतीही समस्या उद्भवत नाही – आपण चुकीच्या मार्गावर जात आहात याची आपल्याला खात्री असू द्या.”

“जे कोणत्याही पार्थिव वस्तूमुळे विचलित होत नाही,  त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त झाले आहे.”

“जग एक विशाल व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यासाठी आलो आहोत.”

“सामर्थ्य म्हणजे जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू. विस्तार जीवन आहे, आकुंचन मृत्यू आहे. प्रेम म्हणजे जीवन, शत्रुत्व म्हणजे मृत्यू.”

“कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही. …

“सत्य हजार मार्गांनी सांगितले जाऊ शकते, परंतु प्रत्येक सत्य असेल.”

“हृदयाचे आणि मनाच्या संघर्षात हृदय ऐका.”

“बाह्य स्वभाव हा आंतरिक स्वभावाचा फक्त एक मोठे रूप आहे.”

“आपल्याकडे आधीपासूनच विश्वाच्या सर्व शक्ती आहेत. तरी लोक डोळ्यावर हात ठेवतात आणि मग आयुष्यात किती गडद अंधार आहे याबद्दल ओरड करतात.”

“एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.”

“आपण आयुष्य असेपर्यंत शिकणे ”- अनुभव हा जगातील सर्वोत्तम शिक्षक आहे.

स्वामी विवेकानंद सुविचार मराठीमध्ये/Swami Vivekanand suvichar in marathi

“जग एक विशाल व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यासाठी आलो आहोत.”


“जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवू शकत नाही.”

“आकांक्षा, अज्ञान आणि असमानता – हे गुलामांचे त्रिमूर्ती आहेत.”

“धन्य आहेत ते शरीर इतरांची सेवा करण्यात नष्ट होते.”

“आग आपल्याला उष्णता देते, आपला नाश देखील करते, हा अग्निचा दोष नाही.”

“विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या.”

“जे काही आपल्याला कमकुवत करते – ते विष, शारीरिक, बौद्धिक किंवा मानसिक ते  विषसमजून त्यागुण द्या.”

“कोणाचा निषेध करू नका. जर आपण मदतीसाठी हात वर करू शकत असाल तर नक्कीच वाढवा. जर आपण वाढवू शकत नाही तर हात जोडून आपल्या भावांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.”

“हे जग आहे; आपण एखाद्यास उपकार दर्शविल्यास, लोक त्याला महत्त्व देत नाहीत, परंतु आपण ते काम लवकरात लवकर थांबविल्यास, ते त्वरित आपल्याला कुटिल सिद्ध करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. माझ्यासारख्या भावनिक लोकांना त्यांच्या प्रेमळ लोकांनी फसवले आहे.”

“वास्तविक यश आणि आनंद घेण्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे – त्या पुरुषाने किंवा स्त्रीने जे त्या बदल्यात काहीही मागत नाही. पूर्णपणे निस्वार्थी व्यक्ती सर्वात यशस्वी असतात.”

“जर स्वत: वर विश्वास ठेवणे अधिक शिकवले गेले असेल आणि अभ्यास केला असता तर मला खात्री आहे की बर्‍याच वाईट गोष्टी आणि दु: खांचा नाश झाला असता.”

“माणसाची सेवा करा. देवाची सेवा करा.”

“इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही . शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळू हळू सर्व काही ठीक होईल.”

“आपण जे पेरतो ते घेतो. आपण स्वतःच स्वतःच्या नशिबाचे निर्माता आहोत.”

“ज्याप्रमाणे वेगवेगळ्या स्त्रोतांमधून निर्माण होणारे प्रवाह समुद्रात त्यांचे पाणी मिसळतात, त्याचप्रमाणे मनुष्याने निवडलेला प्रत्येक मार्ग, चांगला किंवा वाईट असो की देवाकडे जातो.”

“जर पैशाने इतरांचे कल्याण करण्यास मदत केली तर त्याचे काही मूल्य आहे, अन्यथा ते केवळ वाईटाचे ढीग आहे आणि जितक्या लवकर त्यातून मुक्त होईल तितके चांगले.”

“कल्पना घ्या,त्या कल्पनेला आपले जीवन बनवा – त्याबद्दल विचार करा, स्वप्न पहा, ती कल्पना जगा. आपल्या मेंदूत, स्नायू, नसा, शरीराचा प्रत्येक भाग त्या विचारात बुडवून राहू द्या आणि उर्वरित विचार बाजूला ठेवा, हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे.”

“जेव्हा एखादी कल्पना केवळ मेंदूचा ताबा घेते तेव्हा ती वास्तविक शारीरिक किंवा मानसिक स्थितीत बदलते.”

“कशाचीही भीती बाळगू नका तुम्ही आश्चर्यकारक काम कराल निर्भयता हे एका क्षणात अंतिम आनंद आणते.”

“मेंदूच्या शक्ती सूर्याच्या किरणांसारखेच असतात. जेव्हा ते केंद्रित असतात तेव्हा ते चमकतात.”

प्रेरणादायक सुविचार मराठीमधून/ Motivational quotes – good thoughts-suvichar विश्वास नांगरे पाटिल in marathi language.

 

मराठी प्रेरणादायक सुविचार ,प्रेरक कोट्स – मराठी मधील प्रेरक कोट्स विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आम्हाला प्रगतीकडे नेतात. आणि आपल्यात एक सकारात्मक बदल आहे. प्रत्येकाचे आयुष्य सकारात्मक दिशेने नेण्यासाठी यशासाठी आम्ही विद्यार्थ्यांसाठी मराठी सर्वोत्कृष्ट प्रेरक कोट-best motivational quotes in marathi देण्याचा प्रयत्न केला आहे.

मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी मराठीमधील मोटिव्हेशनल कोट्स, तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणणाऱ्या अनमोल सुंदर सुविचार सामायिक करीत आहोत.

“एका अणु मधे जर विश्व उध्वस्त करण्याची
शक्ति असते तर
आपल्याला दोन हात,दोन पाय ,दोन डोळे सगळ
चांगल फिट शरीर दिलेलेे आहे.”

“जी काही ऊँची मोठी माणसे गाठत असतात
ति काही एका झेपेत मिळवलेली
नसते
जेव्हा त्यांच्या बरोबर चे जेव्हा झोपा
काढत असतात ना
त्यावेळी ति उंची गठण्यासाठी एक -एक पाउल
टाकलेले असते.”????????????????

“आयुष्यात आपन घेतलेला कोणताही
निर्णय चुकीचा नसतो,
फ़क्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची

Best Motivational Quotes in marathi

“आपलं जे अस्तित्व आहे,व्यक्तिमत्व आहे ते स्वतः बनवल्याशिवाय उद्या तारणारे कोणी नाही.”
 
“जी काही उंची मोठी मानस गाठतातना ती उंची काही एका झेपेत मिळालेली नसते .ज्यावेळेस त्यांचे सहाध्यायी झोपेत असतातना त्यावेळस हि मानस अभ्यास करून एक पाऊल पुढे टाकत असतात..”

“खेड्यातील मूल ही ????रान फुलासरखी असतात
आणि या रानफुलांना जर
काळी कसदार जमीन
चांगला सूर्य प्रकाश ,चांगले खत ,पाणी
जर मिळाले तर
ति अशी रुजतात अशी उमलतात की
त्यांच्या समोर मुंबई ,पुण्यासारख्या ????गुलाब,कमळ, ????मोगरा सगळे फीके पडून जातात.”
????

“एखादि चमकनारी गोष्ट असते
चककनारी गोष्ट असते
आपल्याला वाटते ते सोने आहे
आपन जवळ जातो त्याला हात लावतो
ति काच ???? असते,कधीतरी ति काच लागती हाताला
त्याची जख्म????  होते,जख्मेची मोठी जखम चिघाळते
तिच गैंगरीन होत आणि आयुष कधी बर्बाद
होत ते कळत नाही!

“मनगटात स्वप्नानाना जिवंत
करण्याची
लाथ मारिन तिथ पानी काढण्याची
जिद्द आणि अवरित संघर्ष करण्याची
तयारी ठेवावी लागते.”

“एक महिन्याचं जर तुम्हाला महत्व जाणून घ्यायचं असेल तर अशा आईला विचारा जिने आठव्या महिन्यात आपल्या बाळाला जन्म दिला,
एक आठवड्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा,
एका दिवसाच महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराला विचारा ,
एक मिनिटाचे महत्व जाणून घ्यायचं असेल तर ज्याची ट्रेन चुकली आहे अशा माणसाला विचारा , 
आणि एका सेकंदाचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर जो नुकताच अपघातातून वाचला आहे त्याला विचारा .
 सेकंदाच्या दहाव्या भागच महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल मिळवणाऱ्या खेळाडूला विचारा.”
  
“स्वप्न असं पहा कि जे क्षेत्र तुम्ही निवडाल त्या क्षेत्राची अतिउच्च पायरी गाठायची .आणि एकदा ती पायरी गाठली कि मग तेथे गर्दी फार नसते ,सगळ्या गोष्टी नीट होतात.आणि जगण्याचा अर्थ लागतो.व आयुष्य कारणी लागते.”

“विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.”

“प्रत्येकाला मिळणार आयुष्य तेवढेच आहे.महात्मा गांधी,लोकमान्य टिळक, पंडित नेहरू,अल्बर्ट आईन्स्टाईन किंवा न्यूटन यांना जेव्हढि वर्ष आयुष्य मिळालं जवळपास तेव्हडीच वर्ष तुम्हालादेखील मिळणार आहे .मग तुम्ही त्यांच्याएवढे मोठं होण्याचं स्वप्न का पाहत नाही ?

“तुमचं आयुष्य घडवायचं कि वाईट संगतीनं बिघडवायचं हे पूर्णतः तुमच्या हातात आहे.”

“फक्त पंख असून उपयोग नाही खरी आकाशातील उंच भरारी त्या पंखात असणाऱ्या हौसल्यात असते .”

“ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते.”

“सैनिक आणि परमेश्वर आपल्याला फक्त संकटकाळातच आठवतो.”

“मंझीले उन्हीको मिलती है जिनके सपनो मे जाण होती है,यूही पंख होनेसे कुछ नहीं होता हौसलोसे उडान होती है.”

“हिरव्या पिवळ्या माळावरुण शाल घ्यावी
सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी
ढाल घ्यावी
वेड्यापिश्या धगाकड़ूंन वेडेपिशे
आकार घ्यावे
रक्ता मधल्या प्रश्नासाठी धरती कडून
होकर घ्यावा
उसळलेल्या दर्या कडून पिसाळलेली
आयळ घ्यावी
आणि
भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ
घ्यावी।

Marathi Inspirational Quotes/मराठी प्रेरक सुविचार

“अभ्यास करुण कोणाच्या अंगाला भोक

पडलेत
किंवा
कोण मेलय असे मी कधी
ऐकले नाही.”

“कष्टानं मिळवलेला एक छदाम आयता मिळालेल्या घबाडापेक्षा अधिक मौल्यवान आहे.”
 
“स्वार्थी राजकारणी असतात,तसेच आपलं अवघ आयुष्य समर्पित करणारे नेतेदेखील असतात.”
 
“टपलेले वैरी असतात ,तसेच जपणारे मित्रदेखील असतात.”
 
“ज्या अस्थिर गोष्टी आहे त्या न स्वीकारणे म्हणजे भीती. एकदा त्या सीकारल्या कि त्यांचं साहसामध्ये रूपांतर होत असत.”

“विद्ववत्तेची आणि राजसत्तेची तुलनाच होऊ शकत नाही.राजाची पूजा त्याच्या राज्यात होऊ शकते परंतु ज्ञानी माणसाची जगभर पूजा होते.”
 
“जीवन हे एक प्रकारची शर्यत आहे.परमेश्वर त्यावरचा रायडर आहे.जर तुम्ही वेदना,चटके ,फटके सहन केले तरच तुम्ही शर्यत जिंकणार हे निश्चित आहे.”

“जिराफाचं पिल्लू ज्यावेळेस जन्म घेते त्यावेळी जिराफाची आई पिल्लाला लाथ मारते जेणेकरवून ते चालावं लागावं ,उभं राहावं कारण जंगली श्वापद येऊन त्याचा लचका तोडणार नाही.लाथ घालण्याचा उद्देश खूप महत्वाचा आहे.”

“दुसऱ्याच्या ताटातले ओढून खाने
म्हणजे विकृति
स्वताच्या ताटातले स्वतःहा खाने म्हणजे प्रकृति
आणि
स्वतःह उपाशी राहून दुसऱ्याला भरवने म्हणजे
संस्कृति.”????

“तुम्ही सवय तुमच्या बदलत नसाल
तुम्ही त्याच रस्त्यनि चलत अस्ताना
तुमि वेगळे रंग परिधान करत नसताना
तुम्ही अनोळखी माणसासोबत बोलत नसतान
ज्या वेळी तुम्ही रिस्क घेत नसतात
त्यावेळी तुम्ही हळू-हळू मरत असतात!

“प्रेम करने”
“मदत करने”
“सेवा करने”
हे जगातील सर्वात सुंदर क्रियापद आहेत।
 
“परमेश्वरा ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलण्याचं धैर्य दे.ज्या बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याचे सामर्थ्य दे ,आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही या दोन्ही मधला फरक ओळखण्याचे शहाणपण मला दे.”

“ज्यावेळेस चांगलं होत त्यावेळेस सगळे कौतुक करण्यास येतात.आणि अपयशामध्ये जवळची लोकदेखील साथ सोडून जातात .”

“आयुष्यातले काही काळात नाही ,कधी कधी दिवाही शांत जळत नाही .सावली देणारेच करतात करार उन्हाशी .पाझरणारे डोळेच खेळतात जीवाशी .सोबत असणारेच दूर जातात .पाऊलवाटाच गुरफुटून टाकतात .वाऱ्याशी तक्रार पानांना करता येत नसते. नियतीचे गणित कधी मांडता येत नसते ..आयुष्यात तसे काही नसते बेतलेले .आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले.”

“आपल्याला केवळ एकाच संधीची गरज आहे .”

“सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो..”

“प्रत्येक कोळ्याला माहित असते कि समुद्र हा भीषण आणि वादळे निर्माण करणारा असतो परंतु यामुळे तो कधीही बंदरावर राहत नाही .”

Self Quotes in marathi/self suvichar in marathi????

 

“शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते .”

“आयुष्यातील रेस म्हणजे लिंबू -चमचा रेस सारखी आहे .लिंबू पडला म्हणजे त्या रेसला काही महत्व नसते.तसेच आयुष्यात कुटुंब, समाज ,आणि व्यक्तिगत विकास या तिन्ही गोष्टींचा समतोल असला पाहिजे .नुसता चमचा घेऊन पळण्यात काही अर्थ नाही .तो लिंबू सांभाळून ठेवला पाहिजे.म्हणजेच या तिन्ही गोष्टींना सामान वेळ दिला पाहिजे.”

“आयुष्यात नियोजन खूप महत्वाचं आहे.
न हरता … न थकता ..न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरते.”

“मला जीवनात संघर्ष करायचा आहे .मला जगायचं आहे मला यश मिळवायचं आहे.”

“ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी असते.ज्यांना स्वप्न साकार करायची असतात.त्यांना दिवस मोठा हवा असतो.”

“जीवनात सोपं असं काहीच नसत ,काही मिळवायचं असेल तर त्यासाठी मेहनत घ्यावीच लागेल..”

“दररोज फक्त 1 तास व्यायामासाठी द्या. दररोज 2 सेट सूर्यनमस्कार घाला. दिवसभर यामुळे अलर्ट राहाल.”

“माझं गाव खूप लहान आहे.माझं लहानपण अगदी आंब्याच्या ,जांभळाच्या झाडावर जाणे ,नदीला जाऊन मासे पकडणे ,घरी आल्यानंतर म्हशीच्या धारा काढणे असं सर्वसामान्यच होत.”

“आपली खरी स्पर्धा फक्त आपल्याशीच आहे .जर तुम्ही आज स्वतःला कालच्यापेक्षा चांगलं सिद्ध करू शकता तर तो तुमचा सर्वात मोठा विजय आहे.”

“जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा,कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ,ज्यांच्यामध्ये क्षमता असते.”

“स्मॉल ब्रेक फॉर फूड. थोड्या थोड्या वेळाने फळ घा. फार महागडं काही खाण्याची गरज नाही. पण आवर्जून वडा पाव, मिसळ पाव असे उघड्यावरचे तेलकट पदार्थ टाळा.”

“नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ,तोपर्यंत सर्व काही शक्य आहे.”

“दररोज 9 मिनिटे मेडिटेशन करा. जेणे करून लक्षकेंद्रीत व्हायला अधिक मदत होईल.”

“जिद्द ,इच्छाशक्ती ,कष्ट करण्याची तयारी या सगळ्या Phrases आहे.पण ज्यांना स्वप्न पाहायची असतात ,ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना हे सगळे फॉर्मुले सगळे एकत्र केले आणि ते Output च्या स्वरूपात YES I CAN मध्ये रूपांतरित होतात.”

“जिथे कधी चहा पिऊ शकेल का अशी शंका होती त्या ताज हॉटेलमध्ये २६/११ च्या रात्री सगळ्यात जास्त मी आणि माझ्या टीमची वाट पहिली गेली.आणि तिथेच अतिरेक्यांशी दोन हात केल्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्यपदक प्राप्त झालं.”
विश्वास नांगरे पाटिल

“जेव्हढा मोठा संघर्ष तेव्हढे मोठे यश मिळते.”

“दररोज कमीत कमी 8 तास तुमच्या कामासाठी द्या. मग ते काम असो वा अभ्यास. पण 8 तास त्यासाठी वेगळे ठेवा.”


“शिस्त लावून घ्या. भरपूर मेहनत करा.”

“0 तास हे टाईमपाससाठी असावेत. इंटरनेट, मोबाइलवर कन्स्ट्रक्टिव गोष्टी पाहा पण डिस्ट्रक्टिव गोष्टींसाठी 0 तास ठेवा.”

“स्वतःवर विश्वास असला पाहिजे .नकारात्मक लोक खूप भेटतात.परंतु आपल्यात जी जिद्द आहे,नवीन काही करण्याची उमेद आहे.ती खूप महत्वाची आहे .त्यामुळे नकारात्मक लोंकापासून दूर राहा .”


आपल्या जीवनाची तीन वर्गात विभागणी करायची.
१-वैयक्तिक जीवन
२- सामाजिक जीवन
३ – व्यावसायिक जीवन
या तिघांना समतोल कसे करायचे या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.

“विपरीत परिस्थितीत काही लोक तुटून जातात .तर काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात .”

“मी जनतेचा सेवक आहे.”

“आमच्या खांद्यावरील जी पाटी आहे I .P .S . त्यामधील सर्व्हिस हा शब्द महत्वाचा आहे.”

“माझी नरकात जायची
सुद्धा तयारी आहे
पण मात्र
त्याला कारण मात्र स्वर्गीय हवं,,,,

“पैसा आणि प्रसद्दीसाठी नाही तर….
आई-वडिलांच्या डोळ्यात निघणाऱ्या
  आनंद अश्रू साठी मोठ ह्यायचंय
  हे लक्षात ठेवा।।।

“अडचणी आयुष्यात नाही मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी
मार्ग आपोआप निघेल।

If we fail to plan
   plan to fail !!!!!!

“पहिल्या प्रयत्नात अपयश
   आले म्हणून खचून जाऊ नका
    कारण
    यशस्वी गणिताची सुरवात
   शून्या पासूनच
   होत असते.”

“पराभव हा आयुष्यचा भाग
आहे
पण परत पुन्हा लढण्यास तयार
होणे ही जिवंतपणाची
निशाणी आहे.”


Motivational Quotes for students/मराठी सुविचार विद्यार्थ्यांनसाठी????

“निंदेला घाबरून आपल ध्येय सोडू
नका
कारण ध्येय साध्य होताच
निंदा करणाऱ्यांची मत बदलतात.”

“कष्ट इतके शांततेत करा
कि
तुमचे यश धिंगाणा घालेल।।।।

“जर तुम्हाला आयुषात खूप संघर्ष करावा लागत असेंन तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो त्यांच्यामध्ये धमक असते.”

“इतिहासात भविष्य शोधत बसायचं
     कि
भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी
आपल्या हातात आहे.”

“हार पत्करणे माझे ध्येय नाही
कारण
मी बनलोयच मुळात जिंकण्यासाठी!!!

“जिथे तुमची हिम्मत संपते
  तिथून तुमच्या पराभवाची
सुरवात होते.”

“ज्यांना स्वप्न पाहायची असतात
त्यांना रात्र मोठी हवी असते
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात
त्यांना दिवस मोठा हवा असतो.”

“विपरीत परीस्थितीत काही लोक
तुटून जातात
परंतु काही लोक रेकॉर्ड तोडून
काढतात.”
“शांततेच्या काळात जर जास्त
घाम गाळला तर
युद्धाच्या काळात कमी
रक्त सांडावे लागते.”

“तुमच्या स्वप्नांना सांगू नका
कि
तुम्हाला अडचण किती आहे
पण
अडचणींना आवश्य सांगा कि
तुमची स्वप्न किती मोठी आहेत.”

“ज्यांचे आदर्श छत्रपती
शिवराय असतील ते
आयुष्यात कधीच पराभूत
होऊ शकत नाही.”

Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts | Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi


”  स्वतःवर  विश्वास असेल तर
जगात
कोणतीही गोष्ट शक्य नाही.”

“यशस्वी व्यक्ती सुद्धा सामान्य माणूसच
असते
परंतु त्यांची एकाग्रता हि एखाद्या लेझर सारखी असते.”

“प्रेम बिम धोका आहे
अभ्यास करा
हाच मोका आहे.”

“आपली चांगली वेळ जगाला सांगते की
आपण काय आहोत
परंतु
आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की
जग काय आहे.”

“आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते
    पण
  वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.”

“विपरीत परिस्थितीत काही लोक
तूटून जातात
तर काही लोक रेकॉर्ड
तोडून काढ़तात.”

“परीक्षा म्हणजे स्वतःच्या
आतमध्ये
डोकावून पाहण्याची संधी!!!!!!

“कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतीलहि,
पण गगनभरारीचे वेड हे रक्तातच असावे लागते
कारण
आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.”

“रोज सकाळी उठल्यावर
तुमच्या समोर दोन पर्याय असतात
स्वप्न बघत झोपा नाहीतर
उठा त्या स्वप्नाचा मागे लागा.”

“जबाबदारी ची जाणीव असली की
सकाळी कोणत्याच वेळेला
उठण्याचा कंटाळा येत नाही.”

“एकदा मरण जवळून पाहिलंना
कि जगण्यातील भय निघून जात.”

Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts | Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi


“जेव्हा वाईट वेळ येति ना
तेव्हा चांगले- चांगले माणसे सोडून
जातात
अगदी हिदर्याजवळची!!!!!!

“माणसाची आर्थिक स्तिथी किती
चांगली असली तरी
त्याची जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची
मनस्थिती चांगली असावी लागते.”

“कमी वयात निर्णय घेतल्याचा फायदा होतो
जर तुम्ही आयुषाचे नियोजन करायला चुकलात
तर
तुम्ही पुढे जाऊन फार चूकणार असतात.”

“नो बर्ड ????can fly
विथ
one wing????”

“कमी धेय ठेवणे
हा
गुन्हा आहे.”

“आपन काही तरी
बादलन्यासाठी आहोत,
मला कोणी गृहीत धरनार नाही.”

“माझी वाटचाल कशी असेंन
मि highway नाही होउ
शकलो तर छोटा ट्रेल होइन,
मोठा वटवृक्ष नाही होउ शकलो
तर छोटे झुडुप होइन,
मोठा सूर्य नाही झालो तर
छोटा स्टार होइन,
पण माझे काही तरी कॉन्ट्रिब्यूशन असेंन।

“ज्यानी स्वप्न पाहिले आहे
त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे
मनामधे उस्ताह आहे
बुद्धि मधे विवेक आहे
मनामधे करुणा आहे
ज्याच्या मनगटात ताकत आहे
ज्याचे मातृभूमि वर प्रेम आहे
ज्याचे आई-वडीला वर श्रद्धा आहे
चरित्र शुध असेंन
त्याला कोणीही रोखु शकत नाही।

“डोक्यामधे नावीन्यपूर्णता
हृदया मधे कारुण्य
पोटा मधे पोटटीडी घेऊन
डोळ्यामधे दूर दृष्टी घेऊन
जगावे।

“जो शर्ययित धवणाऱ्या चाबुकाचे फटके
आणि चटके मिळतात म्हणुन तो धावत राहतो
त्याला माहित नाही तो का धावतो
जर आयुषामधे तुम्हाला फटके आणि चटके
फडत आस्तीन तरना परमेश्वर तुमचा राइडर
आहे ,तो फटके आणि चटके देतोय कारण तुम्ही जिंकनार आहात!

“मित्र अशे निवडा की जे तुम्हाला
आयुष्यात यशस्वि होण्यास मदत
साथ देतीन.”

“जिंकायची मजा तेव्हाच
असते
जेव्हा अनेक जन तुमच्या
पराभवाची वाट पाहत असतात.”

Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts | Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi

Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार | Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts


Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts | Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi

  • मराठी सुविचार छोटे
  • मराठी सुविचार टोमणे
  • मराठी सुविचार स्टेटस
  • मराठी सुविचार छोटे लिहिलेले
  • मराठी सुविचार दाखवा
  • मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ
  • मराठी सुविचार संग्रह
  • मराठी सुविचार संग्रह pdf
  • मराठी सुविचार apps
  • मराठी सुविचार संग्रह app
  • सुविचार मराठी aai
  • सुविचार app मराठी
  • मराठी सुविचार a
  • best मराठी सुविचार
  • www.मराठी सुविचार.com
  • सुविचार मराठी छोटे share chat
  • मराठी सुविचार download
  • मराठी सुविचार संग्रह pdf download
  • सुविचार मराठी छोटे photo download
  • सुविचार मराठी छोटे photo download sharechat
  • सुविचार मराठी मध्ये छोटे download
  • सुविचार मराठी good morning
  • मराठी सुविचार hd images
  • मराठी सुविचार happy
  • सुविचार मराठी hd
  • मराठी सुविचार images
  • मराठी सुविचार आई वडील
  • मराठी सुविचार आई
  • सुविचार in मराठी
  • मराठी सुविचार आई वरून
  • आई मराठी सुविचार
  • आई वर मराठी सुविचार
  • आई सुविचार मराठी फोटो
  • आई विषयी मराठी सुविचार
  • मराठी सुविचार व त्यांचे अर्थ
  • मराठी सुविचार व त्याचा अर्थ
  • मराठी सुविचार व अर्थ
  • मराठी सुविचार व म्हणी
  • मराठी सुविचार व त्याचा अर्थ सांगा
  • मराठी सुविचार व लिफे
  • मराठी के सुविचार
  • मराठी सुविचार life
  • latest मराठी सुविचार
  • सुविचार मराठी mother
  • सुविचार मराठी morning
  • मराठी में सुविचार
  • motivational मराठी सुविचार
  • मी मराठी सुविचार
  • सुविचार मराठी new
  • मराठी सुविचार pdf
  • मराठी सुविचार png
  • मराठी सुविचार photos
  • मराठी सुविचार pics
  • सुविचार मराठी छोटे photo
  • मराठी सुविचार status
  • मराठी सुविचार short
  • मराठी सुविचार sms
  • सुविचार मराठी sharechat
  • स्वभाव मराठी सुविचार sms
  • मराठी भावनिक सुविचार sms
  • मराठी सुविचार संग्रह sms
  • सुप्रभात सुविचार मराठी sms
  • मराठी सुविचार text
  • शुभ सकाळ मराठी सुविचार text
  • आत्मविश्वास सुविचार मराठी text
  • thoughts मराठी सुविचार
  • मराठी प्रेरणादायी सुविचार text
  • सुविचार मराठी video
  • मराठी सुविचार whatsapp
  • सुविचार मराठी wallpapers
  • मराठी सुविचार 100
  • मराठी सुविचार 10
  • सुविचार मराठी मध्ये छोटे 100
  • मराठी सुविचार 200
  • मराठी सुविचार 2021
  • मराठी सुविचार 2020
  • मराठी सुविचार 2019
  • नवीन मराठी सुविचार 2019
  • 20 मराठी सुविचार
  • 200 मराठी सुविचार छोटे
  • 30 मराठी सुविचार
  • मराठी सुविचार 40
  • मराठी सुविचार 50
  • सुविचार मराठी छोटे 50

Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts | Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi

    Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

    Birthday Wishes Links
    Birthday Wishes for Friend Click Now
    Birthday Wishes for Brother Click Now
    Birthday Wishes for Sister Click Now
    Birthday Wishes for Father Click Now
    Birthday Wishes for Mother Click Now
    Birthday Wishes for Husband Click Now
    Birthday Wishes for Wife Click Now
    Birthday Wishes for Boyfriend Click Now
    Birthday Wishes for Girlfriend Click Now
    Birthday Wishes for Mami Click Now
    Birthday Wishes for Mama Click Now
    Birthday Wishes for Kaka Click Now
    FESTIVAL WISHES MARATHI Click Now


    0 thoughts on “Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार | Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts”

    Leave a Comment